प्रॉडक्ट खरेदी करताना पॅकिंग मध्ये आढळून येणाऱ्या या पाउच बद्दल माहिती आहे का?

आपण जेव्हा एखादी नवीन बॅग किंवा पाण्याची बाटली खरेदी केली की, त्यात एक लहानशी पुडी कायमसोबत मिळते. मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स च्या पॅकिंग मध्ये सुद्धा ही पुडी आढळून यायची. मात्र, ही पुडी उघडू नका? किंवा ती लहान मुलांच्या हातात देऊ नका?, असं त्यावर कटाक्षाने लिहिलेलं असते.पूर्वी विशेष म्हणजे या मजकुरामुळेच या पुडीत नेमकं काय ...
Read more

गरिबांचा फ्रिज म्हणवून घेणाऱ्या ‘माठाचे १० फायदे’..

आपलं जग कितीही पुढे गेलं तरी काही काही गोष्टी या ‘जुनं ते सोनं’ असं म्हणून आपण नेहमीच वापरत असतो त्यातीलच एक गोष्ट म्हणजे मातीपासून बनवलेला पाण्याचा ‘माठ’. माठातलं पाणी प्यायल्यावर जी तहान शांत होते ती फ्रीजमधल्या पाण्याने देखील होत नाही. आपल्या पूर्वजांनी मातीच्या भांड्याचं महत्त्वं जाणलं होतं म्हणूनच त्यांनी माठाची निर्मिती केली असावी. अजूनही बऱ्याच ...
Read more

तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद निर्माण करतील या ५ गोष्टी..

व्यस्त आयुष्यामुळे आजकाल लोकांकडे आपल्या जोडीदाराला किंवा कुटुंबाला थोडा वेळ देण्यासाठी जास्त वेळ नसतो. ज्यामुळे नात्यात बरेचदा अंतर येऊ लागते. किंवा हळूहळू ते ब्रेक होण्याच्या मार्गावर असतात. आपल्यासोबतही असेच काही घडत असेल तर घाबरू नका, रोज रात्री 5 गोष्टी करा आणि आपल्या जोडीदाराला जवळ आणा. रात्रीचं जेवण सोबत करा आपल्या जोडीदाराबरोबर रात्रीचे जेवण करण्याचा नेहमी ...
Read more

नवऱ्याच्या आयुष्यासाठी अनवानी पायांनी धावणारी हिरकणी…

पतीच्या उपचारासाठी पैसे मिळावेत, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी बारामती येथे आयोजित शरद मॅरेथाॅन स्पर्धेत ६७ वर्षीय लताबाई भगवान करे या आजी अनवाणी पायांनी धावून पहिल्या आल्या होत्या. त्यांनी चक्क यंदाही सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत विजय मिळून हॅट्ट्रिक केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील करे कुटुंब पाच वर्षांपासून बारामतीनजीकच्या पिंपळी या गावात राहतं. २०१४ मध्ये लता भगवान ...
Read more

भारतातल्या पहिल्या ट्रान्सवुमन डॉ. बनलेल्या प्रिया यांची कहानी

पूर्वी ऑलेन पेज म्हणून ओळखले जाणारे किंवा ऑस्कर-नामित कॅनेडियन अभिनेता इलियट पेज नुकतेच ट्रान्सजेन्डर व्यक्ती म्हणून बाहेर आले. ट्विटरवर त्यांनी लिहिले की, “सत्य हे आहे की सध्या खूप आनंद होत आहे आणि मला किती विशेषाधिकार आहेत हे माहित असूनही, मी आक्रमकता, द्वेष,” विनोद “आणि हिंसाचारापासून घाबरत आहे. हे सत्य आहे की ते सत्य आहे लैंगिक ...
Read more

रातोरात बदलून जाणार नशिब, करा लिंबू आणि लवंग चे हे सोपे उपाय..!!

असं म्हणतात की जर आपण आपल्या जिवनातल्या समस्यांमुळे खुपच अस्वस्थ झाला आहात आणि आपल्याला आता समोर कोणताही मार्ग दिसत नसेल तर तुम्ही दर मंगळवारी नक्कीच हे 3 उपाय नक्कीच करायला हवे. आज आम्ही तुम्हाला असे 3 उपाय आम्ही सांगणार आहोत. जे तुम्हाला फक्त मंगळवारी करायचे आहेत. ज्यामुळे श्री. स्वामी समर्थ हे प्रसन्न होतात आणि तुमच्या ...
Read more

केळी खाण्याचे हे फायदे जाणून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल..

केळीचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. चिकित्सक वेळोवेळी केळीचे सेवन करण्याची देखील शिफारस करतात. हे खाल्ल्याने शरीरात ऊर्जा तयार होते आणि आपल्याला भूकही जास्त लागत नाही. आपण अद्याप केळीचे सेवन करणे टाळत असाल तर केळी नक्की खायला हवी. पण तुम्हाला नक्कीच माहीती नसणार केळी उकळवून खाल्ल्यास त्याचा केळी खाण्यापेक्षा सहसा जास्त फायदा होतो. रात्री ...
Read more

उन्हाळ्यात सुद्धा भिजवलेले बदाम खाण्याचे आहेत अनेक फायदे..

बदाम आकाराने लहान दिसताय पण आयुर्वेदात बदाम त्यांतील गुणधर्मांमुळे खूप फायदेशीर मानले गेले आहेत. आपल्याला घरातील मोठ्या माणसांकडून नेहमीच बदाम खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांचे म्हणणं असतं की बदाम खाल्ल्याने स्मरणशक्तीच सुधारते आणि शारीरिक व मानसिक समस्या दूर होण्यास देखील मदत होते. उन्हाळा आता सुरु होतच आहे.. म्हणून आज बदाम सेवन करण्याचे फायदे आणि ...
Read more

हाडांना ठिसूळ बनवणाऱ्या या पाच वस्तू आहारातून वजा करा नाहीतर..,

तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी खाणे पिणे खूप महत्वाचे आहे. लोक लहान भुकेकडे दुर्लक्ष करतात, मग कधीकधी ही भूक मिटविण्यासाठी आपण चुकीच्या गोष्टी खायला लागतो. या चुकीच्या गोष्टींमुळे आपल्याला बर्‍याच आजार ग्रासतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींची ओळख करुन देणार आहोत जे तुम्ही ताबडतोब खाणे बंद करावे. आपल्या ...
Read more

सावधान..!! तुम्ही पैसे मोजून मरण तर विकत घेत नाही ना..??

भारतात असं काय आहे ज्यामुळे मृत्यूचा दर सर्वाधिक असतो…??? तर ते आहे … रिफांइड तेल .. केरळ आयुर्वेदिक विद्यापीठ संशोधन केंद्रानुसार, दरवर्षी २० दशलक्ष लोकांच्या मृत्यूचं कारण बनलं आहे … रिफाइंड तेल.. रिफाइंड तेलामुळे डीएनए नुकसान, आरएनए नुकसान, हृदयविकाराचा झटका, हृदय अडथळा, मेंदूचे नुकसान, अर्धांगवायू साखर (मधुमेह), बीपी नपुंसकत्व कर्करोग, हाडे कमकुवत होणे, सांधेदुखी, पाठदुखी, ...
Read more