सौंदर्य या बाई-साठी बनले होते अभिशाप.!! सुंदरतेची मोजावी लागली होती विचित्र आणि फार मोठी किंमत..!!
मित्रांनो, आपण क्वचितच ‘नगरवधू’ हिच्या बद्दल ऐकून असाल. जर आपण इतिहासाची पाने पुन्हा एकदा फिरविली तर त्यात एका अतिशय सुंदर आणि नितळ कांति असलेल्या एका स्त्रीचा उल्लेख केलेला आहे. ती दिसायला इतकी सुंदर होती की, कुणाला तिचे मोठे डोळे आवडायचे तर, कुणाला तिचा सुंदर चेहरा आवडायचा. हर एक जण तिच्या आकर्षक श-रीराला, आकाराला, बघून तिच्या ...
Read moreशास्त्र वचनांनुसार तुमच्या दिनश्चर्येतील या 5 सवयी तुम्हाला बनवतात नशिबवान, भाग्यवान..!!
मित्रांनो, आपण पाहतो एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत नशिब खुपच उदारपणा दाखवत असते. वैभव अक्षरशः त्या व्यक्तीच्या पायाशी लोळण घेतांना दिसून येते. पण मित्रांनो, म्हणून जुने लोक असे म्हणतात की जेव्हा नशीब एखाद्यावर दया दाखवते तेव्हा नशिब अगदी फकीराला राजाही बनवत असते तसेच जेव्हा नशीब एखाद्या व्यक्तीवर रुसून बसते तेव्हा ते राजालाही रंक बनवत असते. पण कुणा ...
Read moreया 3 राशींच्या व्यक्तींमध्ये असते, जगालाही बदलण्याची धमक…!!
मित्रांनो, लोक स्वतःमधे बदल घडवून आणण्याच्या बाबत बर्याचदा बोलत असतात. पण एखाद्या व्यक्तीच्या स्वभावात सहज बदल होणं इतके सोपं नाही. तरीही, आपल्याला हवं असेल तेव्हा स्वत: मध्ये बदल करणे देखील अनेकदा अशक्य असते, त्यामुळे आपण इतरांमध्ये बदल घडवून आणणं तर दूरची गोष्ट आहे. परंतु कधीकधी जीवनात असे काही लोक भेटतात जे आपल्या मोहकपणामुळे किंवा शब्दांच्या ...
Read moreतुम्ही झोपतांना तर करत नाही ना ही चूक : जाणून घ्या वास्तूनुसार कोणत्या दिशेने झोपणे आहे योग्य..??
मित्रांनो, आपल्या भारतीय वास्तुनियमांनुसार जर आपण रात्री झोपतांना या दिशेला झोपत असाल तर तुम्हाला आयुष्यात कधीही धनाची किंवा धान्याची कमतरता भासणार नाही, तर वास्तू शास्त्रानुसार चार दिशांपैकी कोणती एक दिशा झोपण्यासाठी योग्य आहे हे जाणून घेण्यासाठीच आजचा आपला हा लेख आहे. मित्रांनो, झोपण्याशी संबंधित काही वास्तू नियम आपल्या भारतीय वास्तु शास्त्रात सांगितले गेले आहेत. बर्याच ...
Read moreशास्त्रांनुसार आठवड्याच्या कोणत्या दिवशी कोणतं जेवण वर्ज्य आहे..??? ग्रहदोष निवारण उपाय..!!
ग्रह दोष दूर करण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक वारी त्या त्या दिवशी या गोष्टी खाण्यामधून वर्ज्य कराव्या. असे केल्यामुळे आपल्याला होऊ शकतात आश्चर्यजनक फा-यदे..!! ग्रह दोष निवारण करण्यासाठी प्रत्येक वारानुसार या गोष्टी वर्ज्य कराव्यात. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्यासाठी नक्षत्र, तिथि आणि वार यांच्या स्थिती नुसार अनेक उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय केल्याने आपल्याला अनेक अडचणींवर मात करता येऊ ...
Read moreसुवासिनींनी त्यांच्या या 6 गोष्टी कधीही कुणासोबत वाटून घेऊ नये..!! नाहीतर आयुष्यभर र’डत बसावं लागेल..!!
मित्रांनो, आपल्या भारतीय महिला काही बाबतीत खुपचं भोळ्या असतात. मग त्या भोळेपणा मध्येच त्या काही चूका करून फसतात.. होतं काय या सुवासिनी महिला बर्याचदा आपल्या मैत्रिणीं सोबत, आसपासच्या, किंवा शेजारच्या ओळखीच्या गृहिणीं सोबत घरातील बऱ्याच काही गोष्टी शेयर करत असतात. आणि मग असंच गप्पांमध्ये अनेक विषय निघतात. साडी, कपडे, किंवा इतर काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा ...
Read moreआठवड्याच्या या दिवसांमध्ये, या सर्व वस्तू खरेदी करणे मानले जाते अशुभ..!! येथे जाणून घ्या त्या वसतुंविषयी सविस्तर..!!
मित्रांनो, आपल्या ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक काम करण्यासाठी काही खास आणि वेगवेगळे दिवस ठरवून दिलेले आहेत. असं म्हणतात जर एखादं काम योग्य दिवशी किंवा शुभ काळ बघून केले नाही तर त्याचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम हा होत असतो. जसे एकीकडे एखादा शुभ दिवस बघून केलेली कोणतीही खरेदी किंवा काम यामुळे यश, आणि समृद्धी मिळते, तसेच दुसरीकडे ...
Read moreया 3 राशींच्या महिलांच्या सौंदर्या पुढे, अनेकदा पुरुषांना व्हावं लागतं नतमस्तक..!!
मित्रांनो, या 3 राशींच्या स्त्रियांना पाहून पुरुष होतात सर्वात जास्त आकर्षित.. भगवंताने पुरुषांना अशाप्रकारे बनवले आहे की जेव्हा त्याला एखादी सुंदर स्त्री दिसते तेव्हा ते तिच्याकडे आकर्षित झाल्या शिवाय राहत नाहीत. जर पुरुषांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा स्वभाव असा असतो की ते सुंदर स्त्रियांकडे किंवा कोणत्याही सुंदर वस्तूकडे लगेचच आकर्षित होतात. मित्रांनो, पुरुष जेव्हा पण ...
Read moreया 5 प्रमुख कारणांमुळे धनाची देवता माता लक्ष्मी तुमच्या पासून दूर पळतात..!!
मित्रांनो येथे प्रत्येकाची अशी इच्छा आहे की आपले घर संपत्तीने कायम भरलेले असावे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कधीही कोणतीही कमतरता नसावी. याचसाठी ते लोक काही ना कही उलट सुलट उपाय देखील करत राहतात. आणि मग एवढं करुही त्यांना धनलाभ होण्यासाठी योग्य तो उपाय कधीच सापडत नसतो. मित्रांनो, जर तुम्ही कर्मकांडांवर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला हे ...
Read moreभारतातील कोणत्या शहरांतील मुली आहेत सर्वात हॉ ट आणि सुंदर..?? ही आहेत त्या 6 शहरांची नावं..!!
भारतातील मुलांनो, आता तुम्ही परदेशी मुलींचा पाठलाग करायचं थांबवा, कारण भारतातील या शहरांमधील मुली जगातील हॉ-ट मुलींमध्ये 8 व्या क्रमांकावर आहेत.. मित्रांनो, जेव्हा कोहिनूर आपल्याच देशात पडून आहे तर मग परदेशातल्या सोन्याचे काय मोल..? एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की आशिया खंडातील मुली सौंदर्य आणि हॉ-ट नेसमध्ये दुसर्या क्रमांकावर आहेत. चला तर जाणून घेऊया ...
Read more