30 ऑक्टोबर मोठा शनिवार करा स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळा बोला हा मंत्र..!!
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होय. ...
Read moreमोहरीच्या तेलाचा एक दिवा गुपचूप जाऊन येथे ठेवा.. तुमचं घराचं स्वप्नं पूर्ण झालंच म्हणून समजा..!!
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की आपलं स्वतःच एक घर असावे. त्यासाठी लोक दिवासरात्र मेहनत करतात पण काहींचे स्वप्न पूर्ण होतात तर काहींचे होत नाहीत. कारण त्याच्या मागे सतत काहीतरी समस्या निर्माण होत असते. त्यामुळे तुमचे घर होण्यास दमवते. जर तुम्ही हा एक सोपा उपाय केला तर ...
Read moreवाईट काळ संपला आजपासून पुढचा काळ या 7 राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणारच.!!!
ज्योतिषानुसार ग्रहांच्या स्थितीचा आपल्या आयुष्यावर स का रा त्म क प्रभाव पडत असतो. हाच प्रभाव मनुष्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाण्यासाठी अनुकूल ठरतो. जेव्हा जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल असतात तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य व्हायला लागतात. आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती असू द्या जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा अचानक परिस्थितीमध्ये बदल घडून यायला ...
Read more144 वर्षांनंतर बनत आहे महाअद्भुत संयोग, 30 ऑक्टोबर पासून पुढील 12 वर्षे या राशींच्या जीवनात असणार राजयोग.!!
ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची सकारात्मक अथवा नकारात्मक स्थिती जीवनावर खूप मोठा परिणाम करत असते. ग्रहस्थिती ही मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते त्यामुळे काळानुसार मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होते, जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि अपयश आणि अपमान पचवावे लागतात. पण हीच ग्रहदशा ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल ...
Read moreघराच्या मुख्य दरवाजासमोर काढा माता लक्ष्मींची प्रिय रांगोळी, नशीब चमकेल.. माता लक्ष्मी देतील अखंड सौभाग्य लक्ष्मीचा आशीर्वाद..!!
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्या घराचा मुख्य दरवाजा पाशी अंगण असते. जिथे तुळशी वृंदावन असते आणि आपण आपल्या घराच्या दरवाजा समोर रांगोळी काढत असतो. सकाळी उठून आपण रांगोळी काढल्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण आपल्याला प्रसन्न झाल्यासारखे वाटत असते. सूर्यनारायणाचं आगमन झालेले खुशीत आपण ही रांगोळी काढत असतो. आज आपण अशी रांगोळी ...
Read moreस्वामींची शक्ती बघायची असेल तर.. एकदा ही सोपी सेवा करून बघा कोणतीही इच्छा लगेचच पूर्ण होणार.!!
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, स्वामींची शक्ती आहे. स्वामींची सेवा केल्यावर त्याचा अनुभव आपल्याला मिळत असतो. परंतु ही सेवा करत असताना ती श्रद्धापूर्वक व मनोभावाने स्वामींवर विश्वास ठेवून करायला हवी. त्यामुळे त्याचा त्या शक्तीचा अनुभव आपल्याला नक्कीच येतो. स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभे असतात. फक्त स्वामींवर ती आपला दृढ विश्वास ...
Read moreजर देवघरातील दिव्याची ज्योत अशी दिसत असेल यर ते देतं असतं घरात साक्षात लक्ष्मीचा वास असण्याचा संकेत.!!
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, दिव्याचे महत्व काय? दिव्याची ज्योत कशाप्रकारे असावी? दिव्याची ज्योत कशी असल्यावर घरामध्ये काय होते? म्हणजेच दिव्या बद्दल ची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. पूजा करून झाल्यावर आपण नेहमी दिवा लावत असतो. असे म्हटले जाते की, दिवा लावल्यामुळे नकारात्मक शक्तींचा नायनाट होऊन सकारात्मक ...
Read moreदिवाळीला फक्त घराच्या उंबऱ्यावर शिंपडा ही एक गोष्ट.. माता लक्ष्मी होतील खुश लाभेल भरभराटी…!!
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो घराच्या मुख्य दरवाजातून माता लक्ष्मीदेवी तसेच स्वामी समर्थ घरात प्रवेश करतात. तर या उंबरठ्यावर ही खास वस्तू शिंपडल्यामुळे नशिबाची दारे उघडतात. जगातील प्रत्येक जण अधिकाधिक पैसे मिळवण्याची जिद्द बाळगत असतो. यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात. आणि सर्वकाही करूनही जर अपेक्षित परिणाम मिळू शकत नसतील तर याचे सर्वात ...
Read moreहिवाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्याल.. जाणून घ्या सोपे आणि घरगुती उपाय.!!
मित्रांनो, आता काही दिवसातच सर्वांना आवडणारा गुलाबी थंडीचा हिवाळा सुरु होत आहे.. या काळात अनेक लोकांना कोरड्या त्वचेच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्वचा सतत कोरडी पडत असेल, तर ती व्यक्ती वयाने मोठी दिसतेच पण त्याचबरोबर अशा व्यक्तींना त्वचेशी संबंधित विविध आजार होण्याची शक्यताही अधिक असते. यामुळे डॉक्टरांकडे जाऊन काहीवेळा उपचार करून घ्यायला लागतात. वातावरणातील बदलामुळे ...
Read more29 ऑक्टोबर मोठा शुक्रवारचा दिवस करा स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळा बोला हा मंत्र.!!
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा आणि महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. रोज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेषत सेवा करत असतो, या चमत्कारिक आणि विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करतो. आज सुद्धा आपल्याला हे विशेष चमत्कारी आणि शक्तिशाली महाराजांची सेवा करायची आहे आणि या सेवेत एका ...
Read more