30 ऑक्टोबर मोठा शनिवार करा स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळा बोला हा मंत्र..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होय. याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य भक्त असतात, त्यामुळे तुम्हाला जर काही समस्या असतील, तर तुम्हाला हा एक शनिवारच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे. याचबरोबर शनिवारचा दिवस शनिदेवाचा आणि बजरंग बली हनुमानाचा दिवस मानला जातो. आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक वारी श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करत आहोत आणि या विशेष सेवेमध्ये आपण श्री स्वामींच्या एका विशेष मंत्राचा जप करतो. शनिवार सुरू झालेले आहेत आणि आज सेवेमध्ये जर आपण सगळ्यांनी श्री स्वामींची मनोभावाने आणि विश्वासाने श्रद्धेने सेवा केली, तरच या सेवेचे फळ आपल्याला नक्की मिळते.

पण आज त्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करायची आहे. तसेच या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये घरातील महिला किंवा पुरुष याशिवाय शिकणारी मुलं असे कोणीही सहभागी होऊन हा मंत्र जप करू शकतात, तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी एका वेळेस आपले हात-पाय, तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देव घरासमोर बसायचं आहे, म्हणजे स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचं आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच शांततेसाठी प्रार्थना करायची आहे. मग त्यानंतर संकट, दुःख,अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, हात जोडून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र तुम्हाला फक्त 21 वेळेस बोलायचं आहे, हा मंत्र काही असा आहे की..
“श्री स्वामी समर्थाय नमः”
” श्री स्वामी समर्थाय नमः”

या मंत्राचा जप तुम्ही फक्त एक वेळेस करायचा आहे. 21 पेक्षा कमी नाही किंवा 21 पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना मंत्र करताना कोणतीही घाई करायची नाही, या मंत्राचा जप अगदी सावकाश आणि हळुवारपणे तुम्हाला याचा जप करायचा आहे आणि ही सेवा मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने करा. कारण विश्वासाने श्रद्धेने केलेली फळ आपल्याला नक्की मिळते. तर तुम्ही ही सेवा करा, श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि सर्व संकटे अडचणी आणि दुःख दूर करतील.!!

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment