आत्महत्या सुद्धा भगवंताच्या मर्जीने होते.? काय आहे सत्य जाणून घ्या.!

मित्रांनो.. आजचा विषय खूप भा’वनिक आहे. कारण आज आपण आ’त्महत्येबद्दल बोलणार आहोत. आपणा सर्वांना माहीतच आहे की दररोज लोक आ’त्महत्या करून मरतात. कोणी फा’शीने घेऊन मरतात, कोणी वि’ष प्रा’शन करून मरतात, कोणी वाहनाखाली दबून मरतात, कोणी जळून मरतात तर कोणी पाण्यात बुडून मरतात. लोक असे का करतात? ही देवाची इच्छा आहे का?

तुम्हा सर्वांना माहीत आहे की जे लोक देव आणि पुराणांवर विश्वास ठेवतात. त्या लोकांना हे चांगलं माहीत आहे की माणसाच्या जन्मासोबतच मृ’त्यूही ठरलेला असतो. माणसाच्या मागील जन्मातील कर्मानुसार त्याचा पुढील जन्म आणि मृ’त्यू ठरतो. सर्व काही त्याच्या ठरलेल्या वेळी घडते. वेळेआधी आणि नशिबापेक्षा जास्त आजपर्यंत ना कुणाला मिळाले ना कुणाला मिळणार.

मित्रानो इहि सोइ जो राम रचि राखा। को करि तर्क बढ़ावै साखा॥ हे आपण सगळ्यांनी ऐकलेच असेल. अर्थात, जे काही भगवान राम यांनी रचून ठेवले आहे तेच होणार. अशावेळी आपल्यासोबत कधी कधी अशा काही घटना घडतात की जे आपल्याला असा विचार करायला लावतात की खरंच सर्व ईश्वराची मर्जी आहे की या मागचं सत्य काही वेगळेच आहे?

मित्रानो अचानक कोणीतरी आ’त्महत्या केल्याचे आपल्याला समजते. याप्रसंगी आपल्या मनामध्ये एकच विचार चालू असतो की यामध्ये सुद्धा देवाची मर्जी होती? चलातर, या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात या प्रश्नाचे उत्तर. मित्रांनो या गं’भीर प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यापूर्वी तुम्हाला कर्म याबद्दल जाणून घ्यावे लागेल. बऱ्याच लोकांना असे वाटत असते की या जन्मीचे सर्व प्रारब्ध कर्माच्या अनुसार होते. परंतु असं नसतं.

गीतेला अनुसरूनच आपल्याला कर्मानुसार पुढील जन्म मिळतो. कोणत्या यो’नी मध्ये मिळतो हे पण आपल्या कर्मावर निर्धारित असते. आपल्याला आज मिळणारी फळं ही आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माची असतात. नीट समजण्यासाठी कर्मसिद्धांत समजावा लागेल. प्रत्येक व्यक्ती निरंतर कायम कर्म करत असतो. अगदी झोपलेला व्यक्ती सुद्धा. कर्माचा सं’बंध आपल्या म’न, मेंदू, शरीर यांच्या गतीशी आहे. शरीर, वाणी आणि म’न त्यांनी केलेल्या कृ’त्याला कर्म असे म्हणतात.

तीन प्रकारचे कर्म असतात संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. संचित म्हणजे सर्व जन्मांच्या कर्माची गोळाबेरीज. संचित कर्माचा जो हिस्सा या जन्मी भोगायचा आहे त्याला प्रारब्ध म्हणतात. क्रियामान कर्म म्हणजे असे कर्म जे आपण आत्ता करत आहोत. रामचरितमानस यामध्ये तुळसिदास सांगतात की, कर्म प्रधान विश्व रचि राखा । जो जस करहि सो तस फल चाखा ॥ अर्थात, ईश्वराने विश्वाला कर्म प्रधान बनवून ठेवले आहे ज्यामध्ये जो मनुष्य जसे कर्म करेल त्याला तसेच फळ मिळेल.

मग अशी शंका उद्भवते की जर सर्व पूर्वजन्मीचे प्रारंभ आहे तर ज्या व्यक्तीने आ’त्महत्या केली आहे तेही निश्चित होते का? तर असे नसते. आत्महत्या निश्चित नसते. ईश्‍वराने पूर्व करणीच्या आधारे आपल्याला काही परिस्थिती दिल्या असतात. ज्यावर कोणाचे नियंत्रण नाही. यासोबत ईश्वराने आपल्याला म’नस्थिती देखील दिली आहे. जे आपल्या हातात आहे ईश्वरावर नाही. या म’नस्थितीचा जसा तुम्ही वापर कराल तसा परिणाम प्राप्त होईल.

जेव्हा मनुष्य निराशेने घेरला जाऊन दुःखी कष्टी होतो त्यावेळेस त्याची मनस्थिती त्याला सांगत असते की आता या जीवनात काही बाकी राहिले नाही. मला सर्वत्र दुःखच मिळत आहे आणि त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात. याउलट त्याच मनस्थिती मध्ये तुम्ही ध्यान आणि देवाची भक्ती करण्याचा विकल्प देखील निवडू शकता. ज्याला सूक्ष्म स्वातंत्र म्हटले जाते. अशा प्रसंगी तुम्ही तुमची मनस्थिती बदलू शकता.

परस्थिती तर प्रारब्धाने येते परंतु त्यात वागायचे कसे हे तुम्ही तुमच्या मनस्थिती नुसार ठरवू शकता. आपल्या कर्माचा आधार आपले विचार असतात. आपण दिवसाला हजारो विचार करत असतो. सातत्याने येणारा विचार आपण कृतीने कर्मात बदलतो. म्हणून संत सांगतात, मनसा, वाचा कर्मणा. मनाने, तोंडाने आणि कृतीने कोणाचेही वाईट करू नका.

परिस्थिती बदलता येत नसेल तरी देखील कर्म बदलून आपण आपले जीवन सुखमय करू शकतो. जीवनात कधीही सुख आणि दुःख कायम एकसमान राहत नाहीत. तुम्ही स्वतःच्या भाग्याचे निर्माता आहात. कर्म चांगले ठेवा. आत्महत्येला गरुड पुराणामध्ये महापाप मानले आहे. असे केल्याने मृत आत्म्याला अनेक कष्ट भोगून त्या नंतर मुक्ती मध्ये अनेक अडथळे येतात.

मित्रांनो, आता आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल की आ’त्महत्या ही देखिल देवाची इ’च्छा असते का? बघा, देव कधीच स्वतःला दोष देत नाही. तसे, सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले तर आ’त्महत्या हा मोठा गुन्हा आहे. काही तणावामुळे लोक आ’त्महत्या करतात, जसे की कुटुंबात भांडण आहे, काही तेढ किंवा काही वाद आहे, कुठल्यातरी गोष्टीत तणाव आहे, हेच आ’त्महत्येचे कारण आहे, आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडू लागतात. आता लोक कमी समाधानी आणि चिडचिडे होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना आता रा’गावर नि’यंत्रण ठेवता येत नाही.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कट्टा नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment