अपरा एकादशी देते भक्तांना अपार धन’संपत्ती, आजच्या शुभ मुहूर्तावर करा फक्त हे एकच कामं..!!!

६ जुन आजचा रविवारचा हा दिवस, भक्तांनो अगदी शुभ मुहूर्तावर आजची अपरा एकादशी आलेली आहे. दर वर्षी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला ‘अपरा एकादशी’ म्हटले जाते. हिं’दू ध’र्मशास्त्रात या एकादशीचे फार मोठे माहात्म्य सांगितले आहे. आपल्या जीवनातील सर्व काही क’ष्ट, रो’ग, दुः ख यातून मु’क्त होण्यासाठी या दिवशी व्रत वैकल्ये केली जातात.

याच सोबत आपणास या आजच्या अपरा एकादशीच्या निमित्ताने करावयाचे काही उपाय देखील सांगितले आहेत. जसे की घरातमध्ये धनाच्या सं’बंधित स’मस्या असतील तर त्या सुद्धा या व्रतामुळे दूर होतात. आजच्या लेखात आपण याबद्दलचं विश्लेषण व या दिवशी करावयाचे काही उपाय जाणून घेणार आहोत.

तर पहिला उपाय हा आपण बघणार आहोत तो क’र्जमुक्ती च्या संदर्भात आहे. जर आपल्या डोक्यावरती खुप क’र्ज झाले असेल आणि तुम्हाला ह्या क’र्जातून मुक्तता मिळवायची असेल तर आपणास या अपरा एकादशीच्या दिवशी फक्त पिंपळाच्या झाडाला एक तांब्याभर शुद्ध जल अर्पण करायचे आहे.

जल अर्पण करण्यापूर्वी तुम्ही तांब्याभर पाण्यात थोडासा गूळ टाकून व नंतर ते जल पिंपळाला अर्पण करावयाचे आहे. जल अर्पण करतांना तुम्ही “ओम नमों भागंवते वासुदेवाय..!!” या महामंत्राचा जप अवश्य करावा. आपल्या हिं’दू ध’र्मातील मान्यतेनुसार पिंपळाच्या वृक्षात सर्वच देवीदेवतांचा वास असतो आणि मुख्यत्वे भगवान विष्णू ह्या पिंपळाच्या झाडामध्ये निवास करतात. म्हणून आपल्याला हा उपाय करावयाचा आहे.

पिंपळाच्या झाडाला हे जल अर्पण केल्यानंतर आपण आपली जी क’र्जमुक्तीची स’मस्या आहे ती त्या पिंपळाच्या झाडाखाली बोलून दाखवायची आहे. त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला ७, ९, किंवा ११ अशा विषम संख्येत प्रदिक्षणा घालायच्या आहेत.

व नंतर सायंकाळी आपण या पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, व पुन्हा एकदा “ओम नमों भागंवते वासुदेवाय..!!” या महामंत्राचा जप करत भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे कि हे भगवंता आम्हाला आमच्या क’र्जातून मु’क्त करा. हा उपाय आपण जर आजच्या अपरा एकादशीला केला तर आपली लवकरात लवकर या क’र्जातून मुक्तता होईल.

तसेच दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरात सु’खशांती आणि समृद्धी कायम राहण्यासाठी करावयाचा आहे. अनेकदा होते असे की घरातील लोक विनाकारण एकमेकांशी भां’डू लागतात, कधी कधी छोट्याशा गोष्टी सुद्धा वि’कोपाला जातात आणि घरातील शांतता कायम राहत नाही. त्यामुळे आपला मा’नसिक ता’ण वाढत जातो.

अशा वेळेला घरातील क्ले’श दूर करण्यासाठी आजच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंसोबतच माता लक्ष्मींची देखील पूजा करावी. या दिवशी विष्णूयंत्राची देखील पूजा करावी असे केल्याने त्या पूजेचे देखील योग्य ते फळ अपणास मिळेल. तसेच, या दिवशी श्रीमत भागवत चे पाठ देखील करावेत. हे सर्वच उपाय घरामध्ये सुख शांती तथा समृद्धी निर्माण करतात.

आपला तिसरा उपाय आहे तो आपल्या जीवनातील आ’र्थिक सं’कटांना दूर करण्यासाठी दिलेला आहे. त्या आ’र्थिक सं’कटाना दूर करण्यासाठी आपण या अपरा एकादशीच्या दिवशी लवकर उठून भगवान श्री हरी विष्णूंची मनोभावे पूजा करायची आहे.

त्यांच्यासोबत आपण माता लक्ष्मीची देखील पूजा करावयाची आहे. पूजा करताना आपण एक १ रुपयाचे नाणे घेऊन आपण ते नाणे गंगाजलाने धुवून ते १ रुपयाचे नाणे आपण माता लक्ष्मी व विष्णूंच्या चरणी ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर आपणास प्रार्थना करावयाची आहे कि आपली सर्व धनाच्या स’मस्या दूर होऊन जाऊ देत. दुसऱ्या दिवशी आपण ते नाणे पुजेच्या जागेवरुन उचलून आपण आपल्या घरातील ति’जोरीत ठेवायचे आहे.

एक मात्र लक्षात असू द्या तो १ रुपया आपण कधीही खर्च करायचा नाहीये. जोपर्यंत हे १ रुपयाचे नाणे आपल्या ति’जोरीतअसेल तोपर्यंत आपल्यावरती कोणत्याही प्रकारच्या धनाच्या संदर्भातील स’मस्या येणार नाही.

आपल्याला हा आजचा लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवारासोबत हा लेख नक्की शेयर करा. लेख कसा वाटला ते देखील कमेंट मध्ये जरूर कळवा. तसेच अशा नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करुन शेयर धन्यवाद…!! ?

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक व वास्तुशा’स्त्र पुराण तसेच ध’र्मातील मान्यतेंच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गै’रसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Comment