Skip to content

Royal Karbhar Marathi Viral News…

Menu
  • बॉलिवूड
  • आरोग्य
  • जरा हटके
  • राशी भविष्य
  • अध्यात्म
  • स्पोर्ट्स

Category: इतिहास

कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली, या म्हणीच्या मागची रंजक कथा तुम्हाला माहिती आहे का.?

No Comments
| इतिहास

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. नव्वदच्या दशकातील दुल्हे राजा या लोकप्रिय चित्रपटातील एक अतिशय प्रसिद्ध गाणे म्हणजे, चाचुंदर के सिर पर ना भये चमेली, कहां राजा भोज कहां गंगू तेली, या गाण्यात कहां राजा भोज कहां गंगू तेली. ही म्हण वापरली गेली होती. होय, हे केवळ या गाण्यातच नाही, तर अनेकदा लोक या म्हणीचा […]

Read More »

महाभारतात शेवटी या 5 योद्ध्यांना.. युद्धाच्या नियमाविरुद्ध कपटाने मरण का मिळाले.?

No Comments
| इतिहास

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. कुरुक्षेत्राचे ते मैदान जिथे कोट्यवधी योद्धे धर्म आणि अधर्माच्या नावाखाली युद्धात सहभागी झाले होते आणि त्यांनी या युद्धात आपले प्राण गमावले. हे महायुद्ध महाभारत म्हणून ओळखले जाते. या युद्धापूर्वी च श्रीकृष्णाने अर्जुनाला असे सांगितले होते की, या योद्धांकडे लक्ष देऊन पाहा, हे या काळातील सर्वात महान आणि पराक्रमी योद्धे […]

Read More »

छत्रपतींचे राज्य जाऊन पेशवाई कशी आली.?

No Comments
| इतिहास

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो पेशवे पद शिवरायांच्या बालपणापासूनच होते भलेही ते अनौपचारिक का असेना आणि छत्रपती शाहू महाराज १७०७ मध्ये मुघलांच्या कैदेतून सुटून परत या भूमीवर आले तेव्हा त्यांना राजकारण व शासन यांचा अनुभव नव्हता. त्यांनी त्यांना येऊन मिळालेल्या निष्ठावंत लोकांपैकी बहिरोजी मोरेश्वर पिंगळे या स्वराज्य सेवकास आपले पहिले पेशवे नेमले होते. […]

Read More »

महाभारत ग्रंथ घरामध्ये ठेवण्यासाठी लोक का घाबरतात.? जाणून घ्या यामागचे रहस्य.!!

No Comments
| इतिहास

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, वडील धाऱ्यांकडून ऐकत आलो आहोत की घरात महाभारत ठेवू नये किंवा त्याचे पठण देखील करू नये कारण यामुळे घरात भांडण होतात. ही समजूत खरी आहे की नाही चला या संदर्भात खास गोष्टी जाणून घेऊयात. चार वेदांनंतर पाचवे वेद महाभारत मानले गेले आहे. म्हणजे ह्याला वेदांसम स्थान मिळाले आहे. […]

Read More »

महाभारतात युद्धाच्यावेळेत एकही दिवस जेवण वाया का गेले नाही.? जाणून घ्या रहस्य.!!

No Comments
| इतिहास

मित्रांनो, जगातला सर्वात मोठे युद्ध म्हणून महाभारताकडे पाहिलं जातं. महाभारत हे कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेलं एक युद्ध होतं. परंतु ते युद्ध कौरव आणि पांडव फक्त यांच्यामध्ये न राहता संपूर्ण भारतातील राजे या युद्धात सहभागी झाले होते. म्हणून हे युद्ध राजनीति राजकारण धर्म या गोष्टींनी भरलेलं होतं. मार्गशीर्ष चतुर्दशीला हे महाभारत युद्धची सुरुवात झाली. हे […]

Read More »

काय आहे दत्त बावनी.? पाठ कसा करावा.? ही आहेत.. दत्त बावनी बद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे.!!

No Comments
| इतिहास

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे ५२ ओळींचे संकटविमोचन स्तोत्र आणि या स्तोत्राची रचना संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशालेमधे या स्तोत्राची रचना झाली आणि मूळ दत्तबावनी […]

Read More »

‘का’मसूत्र’ सारख्या महान ग्रंथाची रचना करणारे महर्षी वा’त्स्यायन हे आजीवन ब्रम्हचारी होते.. तरीही त्यांनी हा ग्रंथ कसा लिहिला.? जाणून घ्या काय आहे सत्य.!!

No Comments
| इतिहास

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये अशा अनेक ऋषींचे वर्णन ऐकायला मिळते, ज्यांनी प्राचीन काळात अनेक महत्त्वाचे ग्रंथ रचले, ज्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धीही मिळाली. असेच एक ऋषी होते ज्यांचे नाव होते वा’त्स्यायन ऋषी. त्यांनी असा एक ग्रंथ लिहिला, ज्याचे नाव घेण्यास देखील आजही अनेकजण लाजतात, होय तुमचा अंदाज बरोबर […]

Read More »

जुन्या जेजुरी गडावरून खंडोबा देव नवीन गडावर कसे आले.?? जेजुरी गडाचे एक रहस्य.!!

No Comments
| इतिहास

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, पौराणिक कथेनुसार कित्येक वर्षांपूर्वी सुपे परगण्यातील खैरे हे भक्त खंडोबा देवाची भक्ती करीत होते. ते 12 महिने कऱ्हेचे पाणी नदीतून नेवून, रोज गडावर पायी जावून देवाची पुजा करीत असत. मग कालांतराने, ते वृद्ध झाल्यावर त्यांना ते शक्य होईना. तेव्हा त्यांनी खंडोबा देवाला विनंती केली, की मी […]

Read More »

भाऊबीज या शुभ मुहूर्तावर बहिणींनी भावांना टिळक लावावा जाणून घ्या योग्य वेळ.!!

No Comments
| इतिहास

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोवर्धन पूजेच्या दुसऱ्याच दिवशी भावाबहीणीच्या प्रेमाची सक्ष देणारी भाऊबीज साजरी केली जाते आपण ज्याला यम द्वितीया असेही म्हणतात. चला तर जाणून घ्या या वर्षी कोणता दिवस भाऊबीज आहे आणि कोणता शुभ मुहूर्त आहेत ते आपण बघूयात. भाऊबीज च्या दिवशीही बहीण आपल्या भावाला […]

Read More »

अभ्यंग स्ना’न का करावे.?? जाणून घ्या अभ्यंग स्ना’नाच्या या प्रथेविषयी.!!

No Comments
| इतिहास

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! दिवाळी पूर्वी अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पौराणिक संदर्भांच्या आधारे ग्रामीण संस्कृतीत नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्र वृ त्ती चा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई आणि सूर्योद्यापूर्वी अंगाला उटणं आणि तेल […]

Read More »

Posts navigation

1 2 3 Next

Recent Posts

  • ल’व्ह राशिफल : येणाऱ्या या आठवड्यात या राशींच्या जिवनात बहरेल प्रे’माचा नवा रंग, प्रत्येक क्षण रोमँटिक असेल.!!
  • वृषभ राशिफल 16 मे 2022 : नोकरी – व्यवसायात यश मिळणार.. खुशामत करणाऱ्या लोकांपासून सावध राहा.!!
  • भाग्य विधाता नाही तर, भाग्य मनुष्य स्वतः लिहतो.!!
  • 16 मे मोठा सोमवारचा दिवस करा श्री स्वामींची ही विशेष सेवा फक्त 111 वेळा बोला हा मंत्र.!!
  • महिलांची ही गोष्ट कधीही पूर्णपणे उतरवू नये.. अन्यथा.!!

Archives

  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • February 2021

Categories

  • Uncategorized
  • World's News
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • इतिहास
  • जरा हटके
  • टेक्नोलॉजी
  • बॉलिवूड
  • भक्ति आणि साधना
  • राशी भविष्य
  • रिलेशनशिप
  • लाइफस्टाइल
  • वास्तूशास्त्र आणि वास्तू दोष
  • सामान्य ज्ञान
  • सॉफ्ट कॉर्नर
  • स्पोर्ट्स

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

2022 . Powered by WordPress