जाणून घ्या महाभारत युद्धाच्या 18 व्या दिवशी अर्जुनचा रथ का जळला.??

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! महाभारत युद्धात श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने हनुमानजींना आमंत्रण दिले आणि त्यांना ध्वज घेऊन रथावर बसवले. श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ चालवत होते आणि रथ मागे जाऊ नये म्हणून शेषनागने अर्जुनाच्या रथाची चाके पृथ्वीच्या खालून धरली होती. अर्जुनाच्या रथाच्या रक्षणासाठी ही सर्व व्यवस्था परमेश्वराने केली होती. महाभारत युद्ध संपल्यानंतर अर्जुन देवाला म्हणाला, […]