मित्रांनो, आजकाल आपण बघतो की आपल्या समाजात आपल्याला असे दृश्य दिसून येते की बहुतेक विवाहित महिलांच्या जीवनात काही न काही समस्या चालूच असतात, पण या समस्या अनेक प्रकारच्या असू शकतात.
आणि या सर्व समस्यांचे कारण असेच असते की जर आपला पती आपल्या ताब्यात असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याबरोबर आनंदी राहू शकाल, परंतु जर तुमचा पती तुमच्या ताब्यात नसेल तर तुम्ही त्याला काहीही सांगितले तरी तो ऐकत नसतो.
तुमच्या कोणत्याही गोष्टीकडे तो जाणून बूजून दुर्लक्ष करतो, तसेच तो तुमच्या सूचनांकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. कधी कधी तो असे सांगून तो टाळतो की तू मला नको सांगूस या सर्व गोष्टी, मग तुम्ही तुमच्या मनातून निराश होतात.
स्वतःला म्हणतात काश.. यांनी माझं सर्व काही ऐकलं असतं, तर किती बरं झालं असतं..!! आता महिलांनी निराश व्हयची बिलकुल पण गरज नाही, तुमच्या या समस्येवर आम्ही एक रामबाण तोडगा घेऊन तुमच्यासमोर आलो आहे, यामुळे तुम्हाला पतीला तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हा एक प्राचीन असा उपाय सांगितला आहे..!!
मित्रांनो फार पूर्वी जेव्हा महादेव स्वत: च पार्वतीवर क्रोधित झाले, त्या वेळी आई पार्वतीने महादेवांना याच उपायाने वश केले, हा उपाय म्हणजे इंद्राजाल या विद्येशी सं’बंधित एक पद्धत आहे, या गोष्टीचे वर्णन शिव महापुराणात सुद्धा दिले गेले आहे.
ही पद्धत अगस्त्य ऋषींनी शोधून काढली होती आणि ही पद्धत इतकी प्रभावी आणि सक्षम आहे की, जर कुणी त्या पद्धतीचा प्रामाणिक अंतःकरणाने अवलंब केला असेल तर त्या महिलेचा पती तिच्या ताब्यात राहील.
जर आपल्या पतीने आपल्याशी भांडण केले असेल तसेच तो आपल्या कडे, आपल्या शब्दांकडे दुर्लक्ष करत असेल, तर या उपायानंतर तुमचा पती अचानक पणे बदलून जाणार तुम्ही म्हणाल ते तो करणार इतका प्रभाव या पद्धतीने समोरच्या व्यक्तीवर पडत असतो. हा एक विशेष मार्ग आहे, खऱ्या विश्वासाने खऱ्या निष्ठेने, कुठलीही चूक न करता योग्य ती सिध्दी मिळविल्यानंतरच, हा उपाय करायचा आहे.
तर गृहिणींनो, हा उपाय तुमही कोणत्याही दिवशी करू शकतात, आपण ही कृती अगदी खऱ्या भक्तीने आणि निस्सीम निष्ठेने करावी, हा उपाय केल्यावर तुमचा पती नक्कीच तुमच्या ताब्यात येऊन जाईल. नंतर तुम्हाला हवे तसे तुमचे आयुष्य पूर्वी पेक्षा आनंदी आणि संपन्न झालेले दिसेल.
खरं तर होत काय की, बहुतेक वेळा लग्न जुळवतांना जन्मकुंडलीचा योग्य योग न जुळल्यामुळे पती आणि पत्नी यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी निर्माण होतात.
सर्व सुख सोयी असूनही दोघांचेही एकमेकांशी पटत नाही यामुळे दोघांचे आयुष्य प्रभावित होते. नेहमी कलह निर्माण होत असतात. मग आपल्या आनंदी संसारासाठी आपण हा उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे, मित्रांनो हा एक चमत्कारी उपाय आहे.
आज जो उपाय आपण पाहणार आहोत त्याचा उपयोग करून आजपर्यंत बऱ्याच गृहिणींनी या उपायाचे चमत्कार पाहीले आहेत. जे की कोट्यावधी महिलांचे आयुष्य या चमत्कारीक उपायाने बदलून गेले आहे.
या उपायाचे फायदे पाहता, त्यांचे सर्वांचे जीवन पहील्यापेक्षा अधिक चांगले तथा सुखकर झाले आहे. म्हणून जर आपणास आपले जीवन सुधारवायचे असेल तर आपण हा उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे.
बर्याच स्त्रियांचा असा विश्वास असा विश्वास असतो की हे सर्व माझ्या नशिबातच लिहिले गेले आहे.याला आता काहीच पर्याय नाही. परंतु पुराणात भगवंताने सांगितलेले असे काही चमत्कारीक उपाय आहेत ज्याचा अवलंब केल्यास आजही लोकांना त्याचा फायदा दिसून येतो.
जर हा उपाय कुणी खऱ्या भक्तीने आणि संपूर्ण निष्ठेने केला गेला तर काही दिवसातच तुमचा नवरा तुमच्या वश मध्ये येईल. जर तुमचा पती दुसर्या स्त्रीशी नातेसंबंधात असेल, किंवा बाहेरच्या स्त्री सं’बंधित आपल्या पतीबद्दल आपल्याला शंका असेल तर आपण हा उपाय केला पाहिजे.
याव्यतिरिक्त जर आपला पती घरच्यांकडे लक्ष देत नसेल आणि परस्त्री च्या नादी लागलेला असेल तर , तो तेव्हाच त्या नात्याचा त्याग करेल आणि आपल्या
कुटुंबात पुन्हा परत येईल. आणि पत्नीच्या ताब्यात जाईल थोडक्यात तो पत्नीला वश होईल.
43 दिवसांपर्यंत करा चंडी स्तोत्राचा पाठ..!!
सुपारीची पाने घ्या..( नागवेली ची पाने..) आणि त्यावर चंदन आणि केशर पावडर मिसळा. आता लाल कपड्यावर मां दुर्गांच्या मूर्तीची स्थापना करा आणि मां दुर्गांच्या पायाजवळ ती सुपारीची पाने ठेवा.
मां दुर्गांच्या फोटोसमोर बसून 43 दिवस चंडी स्तोत्राचं पठन करा. पठन केल्यावर आपल्या कपाळावर सुपारीच्या पानात ठेवलेला चंदन व केशर पावडरचा टिळक लावून घ्या. टिळक लावल्यानंतर आपल्या पतीकडे जवळ जा.
जर तुम्ही ज्या वेळेला टिळक लावणार त्यावेळी जर तुमचा नवरा घरी नसेल तर आपण त्याच्या फोटोसमोर जाऊन हा उपाय केला तरीही चालेल.
एक लक्षात ठेवा सुपारीचे पान हे दररोज नविनच घ्या. हे पान अखंड असायला हवे ते चिरलेले किंवा चुरगळेले चुकूनही नसावे. याचबरोबर हा प्रयोग केवळ शुक्ल पक्षातच करावयाचा आहे हे सुद्धा लक्षात असू द्या.
टिप – वरील लेख केवळ धा-र्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अं-धश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.