घरात असेल हा प्राणी तर आपण खुपचं Lucky आहात, माता लक्ष्मी आपलं घर पैशाने भरणार आहे.!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो जगात अनेक गोष्टी आहेत. त्यातल्या काही शुभ मानले जातात व काही अशुभ मानल्या जातात. अशा स्थितीत उंदरासारखे आकाराची चिचुंद्री घरात असणे शुभ मानले जाते. आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की चिचुंद्री तपकिरी, पांढरा, काळा या रंगाची असते.

बरेचदा असे म्हटले जाते की चिचुंद्री ही एक धोकादायक प्राणी आहे. आणि यामध्ये उंदीर आणि साप खाण्याची क्षमता आहे. होय घुबड वगळता ते खाण्याची कोणाची हिंमत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला चिचुंद्री घरात असण्याचे फायदे सांगणार आहोत, आणि नुकसान देखील सांगणार आहोत.

असे म्हटले जाते की चिचुंद्री व्यक्तीभोवती फिरल्यास समजून घ्याव की नजीकच्या भविष्यात त्याला काही मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे जर चिचुंद्री घराच्या भोवती फिरत असेल तर त्या घराची आपत्ती टळते.

असे मानले जाते की ज्या व्यक्तीला दिवाळीच्या रात्री चिचुंद्री दिसते त्या व्यक्तीचा भाग्य खुलत. चिचुंद्री बघण्याचा अर्थ असा की तुम्ही खूप भाग्यवान आहात. आणि पैशासंबंधी सर्व समस्या संपणार आहेत.

ज्या घरात चिचुंद्री फिरत असेल तर त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते. मात्र ज्या घरात स्वच्छता जास्त असते, तिथे चिचुंद्री येण्याची शक्यता कमी असते. जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी येण्याची भीती नसते.

जिथे चिचुंद्री आहे तिथे जिवाणू येत नाही कारण हे न दिसणारे जिवाणू सुद्धा खाते. या झाल्या शास्त्राप्रमाणे ऐकलेल्या गोष्टी परंतु चिचुंद्री घरात असण्याचे नुकसान देखील आहेत.

चिचुंद्रीच्या थुंकीत काळया सापात असणारे इतकं विष असतं. असे म्हटले जाते की जर चिचुंद्री आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर थुंकली तर तो भाग सुन्न होतो. डोक्याच्या केसांवर थुंकल्यास त्या भागातील केस नेहमीसाठी गळून जातात.

घरात चिचुंद्री असेल तर घरातील अन्नाचे संसर्ग होण्यापासून संरक्षण करावे. कारण चिचुंद्रीच थुंक विषारी असतं. अन्न संक्रमित झाल्यास आरोग्याला खूप नुकसान होऊ शकतं. चिचुंद्री मुलांना चावल्यास अंगात विष पसरू शकत.

असे म्हटले जाते की कोणताही प्राणी ज्याला चिचुंद्री चावते किंवा शिकार करते, तेव्हा तिचे दात लागल्यावर काही सुचत नाही, मेंदूत धुके पसरतं, श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यानंतर तो अर्धांगवायू होतो. रात्री जर चिचुंद्रीने मुलाच्या पायाच्या बोटाला खायला सुरुवात केल्यास माहित सुद्धा पडत नाही. याचे कारण असे आहे की चिचुंद्री चावणे आधी थुंकीने तो भाग सुन्न करते.

चिचुंद्री चावल्यास अँटी रेबीज इंजेक्शन घ्यावं लागतं. कुत्रे, मांजरी,वटवाघुळ, उंदीर, शिंपले, मुंगूस, कोल्हे, वाघ, सिंह आणि इतर सस्तन प्राण्यांच्या चाव्यामुळे रेबीज होण्याचा धोका वाढतो. यामुळे होणाऱ्या आजाराला हायड्रोफोबिया म्हणतात. हायड्रोफोबियामुळे माणूस मरू सुद्धा शकतो, म्हणून याला हलक्यात घेऊ नये. चिचुंद्री एक धोकादायक जीव आहे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment