
मित्रांनो आपल्याला माहित असेल कि आर्य चाणक्यांनी सांगितलेले तत्त्व ज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. आजदेखील जगभर चाणक्य यांच्या नीती कडे कुतूहलाने आणि खुप आदराने पाहिले जाते. आपल्याला माहित असेलच की आचार्य चाणक्य हे तक्षशीलामधील गुरुकुलात अर्थशास्त्र या विषयाचे आचार्य होते.
रा-जकारण आणि कू-टनीतीतही आचार्य चाणक्य यांनी अखंड कार्य केलेले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रं-थांची रचना देखील केलेली आहे. त्यामध्ये नीती शा-स्त्रावरील ग्रं-थाचा सुद्धा समावेश आहे.
नीती शा-स्त्रा वरील त्यांचा ग्रं-थ म्हणजेच चाणक्य नीती, याच आर्य चाणक्य यांनी त्या ग्रं-थामध्ये मनुष्याला एक यशस्वी जी-वन जगण्यासाठी काही जी-वन आवश्यक मंत्र सांगितले आहेत.
मित्रांनो, या ग्रं-थामध्ये चाणक्यांनी या आधुनिक युगातील मानवाला असे अनेक सल्ले दिले आहेत, ज्यामध्ये त्यांनी सविस्तर सांगितले आहे कि आयुष्यात कोणता व्यक्ती यशस्वी होऊ शकतो.
त्याला स-माजात मा- न सन्मा-न देखील मिळू शकतो. तर काही पा-पी लोकांचे देखील विश्लेषण यामध्ये केले आहे. पा-पी तसेच दृष्ट लोकांचे विश्लेषण यामध्ये त्यांनी केले आहे.
तसेच जर का आपण आर्य चाणक्यांनी सांगितलेल्या या काही गोष्टींचे पालन केले तरी आपण भविष्य काळामध्ये आपण आपल्या आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. आपल्याला आयुष्यात यश, कीर्ती, मा-न सन्मा-न सर्व काही मिळवू शकते.
आज वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले, तरच भविष्यात सफल प्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जी-वन आपल्याला जगता येणे शक्य होऊ शकते, असे आर्य चाणक्यांनी सांगितले आहे.
तसेच एखादा असा मनुष्य जो त्याच्या आयुष्यात कधी अत्यानंदित होत नाही, कुठल्याही गोष्टीचा अजिबात सुद्धा द्वेष करत नाही, किंवा शोक करत नाही, आणि जो कधीही वा-ईट मार्गाने मिळालेल्या गोष्टींची का-मना देखील करत नाही.
आजकाल तोच मनुष्य हा त्याच्या आयुष्यात एक न एक दिवस नक्कीच सफल होतो. आणि त्याचे जी-वन देखील सार्थकी लागते आणि पुढे जाऊन त्याला या जगातून निघून जातांना मोक्ष मिळतो.
तसेच या ग्रं-थामध्ये आचार्य चाणक्य यांनी वा-ईट आणि दृष्ट माणसांचा देखील उल्लेख केला आहे, त्यानुसार जो मनुष्य आपल्या घरातील स्त्रियांना अपमा-नित करतो. त्यांचा द्वे-ष करतो, त्यांना मा- रहा -ण करतो.
तसेच जो स्त्रियांकडे वा-ईट आणि लाल-सी तसेच रं-गेल नजरेने बघतो, तसेच जर एखादी स्त्री आपल्या बाळाला स्त’नपान करत असेल आणि अशा वेळी जर एखादा व्यक्ती हा त्याच्या म-नामध्ये व- ईट भावना आणत असेल. तर असा व्यक्ती हा मृ’त्यूचा पातक ठरत असतो.
अशा लोकांचा मृ-त्यू म्हणजे एक भ-यानक शि-क्षा असते आणि ही शि-क्षा त्यांना याच ज-न्मात फेडावी लागते. कारण प्रत्येक स्त्री ही साक्षात माता दुर्गा आणि साक्षात लक्ष्मीचेच स्वरूप असते आणि जर का आपण अशा देवी रुपी स्त्रियांचा छ-ळ, तसेच त्यांना वा-ईट नजरेने बघत असाल तर अशा लोकांचे हे प-तन अवश्य होते.
मित्रांनो, असा मनुष्य कधीच जी-वनात यशस्वी होत नाहीत तसेच अशा लोकांना स-माजात कधीही आदराचे स्थान तसेच मा-न सन्मा-न मिळत नाही. त्यामुळे अशा लोकांचे स्वतःचे घर कायमचे उ-ध्वस्त होते.
तसेच ध-र्म ग्रं-थात सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे आपण सुद्धा अशा दृष्ट आणि पा-पी लोकांना आपल्या घरात अजिबात घेऊ नका. या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण बि -घडते शिवाय आपल्या घरात या लोकांमुळे मोठ्या प्रमाणत भां- डणे सुद्धा होऊ लागतात.
टीप:- वर दिलेली माहिती आणि उपाय हे सा-मा-जिक आणि धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेयर करा.