कळत- नकळत हे 5 पा’ पं करणारे लोक ठरतात.. अ’ ल्पायुषी व कमनशिबी.. तुम्ही जर कधी ही कामं करत असाल तर लगेचच ती बंद करा..
आयुष्य जगत असताना कोणती न कोणती कामे अ-नावधानाने का होईना आपण करतो परंतु त्याच्या प’ रिणामाची जाणीव आपल्याला फारशी नसते किंवा तितकी नसते. त्यामुळे अशी काही कामे जी आपण केल्याने त्याचे महा भ’ यानक प’ रि’ णाम आपल्याला भो’ गावे लागतात. प’ रिणामी त्याचा थेट प’ रिणाम हा आपल्या घरातील सकारात्मकतेवरती होतो.
तसेच घरातील कलह वाढतो, वि’ नाकारण पैसा खर्च होतो व दा’ रिद्र्य येते. त्यामुळे यापैकी कोणतीही कामे जर तुम्ही करत असाल तर वेळीच सावध व्हा व तसं करण्यापासून स्वत:ला दूर ठेवा. शिवपुराणानुसार नकळत जरी तुम्ही ही कामे केलीत तर तुम्हाला त्याचे नाहक वाईट प’ रिणाम भो’ गावे लागतील.
शिवशंकरांनी माता पार्वतीला सर्वप्रथम या सर्वांचे ज्ञान दिले व ते शिवपूराणानुसार ता कलियुगात माणसांना सावध करण्यासाठी उपयोगी आहे, कलियुगातील मनुष्य स्वतःच्या मर्जीने कसे काहीही करत सुटतो, मागचा पुढचा विचार न करता घरातील काही गोष्टी तसेच ध’ र्म ज्ञानास न जुमानता असे काही करून बसतो ज्यामुळे भगवान शिवशंकरांच्या आशिर्वादाला कशाप्रकारे मुकतो.
त्याचमुळे तुम्ही असे कोणतंही काम मुळीच करू नका ज्यामुळे तुम्ही विनाकारण पा’ पाचे भागीदार व्हाल. पाहिलं म्हणजे मा-नसिक पा’ पं यालाच आपण इतरांच्या सौंदर्यावर, संपत्ती वरती, प्रगतीवरती जळणं, इतरांचं चागंलं न बघवणं असे म्हणतो. एखादी व्यक्ती आपल्या पुढे जाऊच नये असे वाटत असेल तर ते सुद्धा एक मा-नसिक पा’ प आहे, तसेच इतरांचे वाईट चिंतने हे सुद्धा मा-न’ सिक पा’ प आहे.
तुम्ही असे जर करत असाल व दुसरीकडे देवाला प्रार्थना करत असाल तर हे चुकीचे आहे, देव तुम्हाला कदापि प्रसन्न होणार नाही. दुसरं म्हणजे मुख वाणीतून सतत अ’ पशब्द बोलणे, हे पा’ प तुम्ही करत असाल तर तुम्ही नेहमी गरीब रहाल, तुमच्याकडे माता लक्ष्मी कधीही येणार नाही.
इतरांची सतत निं’ दा करणे, शि’ वी’ गा’ ळ करणे, अपशब्द बोलणे याला वाचिक पा’ पं म्हटले जाते कारण तुमच्या तोंडून असे ग चा ळ शब्द आल्याने घरातील वातावरण अ’ शुद्ध होते, तुमची वाणी अस्वच्छ होते त्यामुळे मुखातून फक्त सत्य बोला, शिवशंकरांचा जप करा असे केल्याने आयुष्य फक्त सकारात्मक विचारांनी भरुन जाते व आपली उत्तरोत्तर प्रगती होते.
यानंतर शा-रीरिक पा’ प आपण करतो ते म्हणजे मुद्दाम कोणत्याही मूक प्राण्याला, जनावरांना, पक्षांना मा-रणे, जी’ वे मा-रणे, उगाच वृक्ष तो- ड करणे, प्राचीन वास्तू तो’ ड ‘फो ड करणे उदा. मंदीर..तुळशी वृंदावन असे जे आपण आपल्या हाताने, पायाने करतो हे करू नका, त्यामुळे त्या मूक जनावरांचा आ- त्मा तुम्हाला शा’ प देत असतो व त्यामुळे आयुष्यात फक्त नुकसानच होते, तो-टा होतो.
जर तुम्ही कुणाची निं ‘दा करत असाल तर ती लगेचच थांबवा, तसं करू नका कारण सर्वात भ’ यानक पा’ पांच्या यादी तील पा’ प म्हणजेच इतरांची निंदा करणे, अपंग, आपले आई वडील गुरू, शिक्षक, वृद्ध व्यक्ती जे कोणी निं’ देस पात्र नसतांनाही आपण निं’ दा केली तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात ब’ र’ बादी, आणि दा’ रिद्र्य येते, विनाकारण सर्वत्र अ’ प’ मान होतो कारण आपण जे करतो तेच आपल्याकडे पुन्हा परतून येत असते.
खू – न करणे किंवा, ह- त्या करणे, ध म की देणे, चो-री, द रो डा टाकणे याला देखील शिवपूराणानुसार ही भयंकर पा’ पं मानली जातात, एखाद्या स्त्री’ ला छे ड णे, कुणाला जबरदस्ती करणे याला सुद्धा शिवशंकरांनी पा’ प ठरवलं आहे, आणि दं-ड सांगितलं आहे तो म्हणजे त्याच आयुष्य अर्थहीन होते, देवाला सुद्धा त्याची दया किंवा माया येत नाही.
त्यांच्या आयुष्यात फक्त अंधार असतो. ही सर्व पा’ पं करणारे लोक कधीही सुखी होत नाहीत, नेहमी दा’ रिद्र्यात लोळत असतात, त्यांची कदापि प्रगती होत नाही व भ’ या’ नक शिक्षेचा दं- ड म्हणून न’ र’ कात त्यांचे खूप हाल होतात. तसेच ते अ’ ल्प’युषी ठरतात.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धा’ र्मि’ क मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.