Monday, May 29, 2023
Homeअध्यात्ममंदिरात जर सापडल्या या वस्तु तर लगेचच घ्या उचलून..लागतील पै'शांच्या राशी..!!

मंदिरात जर सापडल्या या वस्तु तर लगेचच घ्या उचलून..लागतील पै’शांच्या राशी..!!

भारतीय हिं’दू ध र्म शा स्त्रा त देवी तसेच देवतांना फार आदराचं स्थान आहे. देवी- देवातांची साधना, देवपूजा, भक्ती, उपासना अशा अनेक धा’र्मिक क्रियांना फार महत्व आहे. भारतातील लोक पूर्णतः श्रद्धेने देवाला शरण जातात, त्यांची आराधना, प्रार्थना देखील करतात. आपल्याकडे कोणतंही मंदिर हे साधनेचे, प्रार्थनास्थळ व पवित्र असं स्थळ मानले गेलं आहे.

त्याचमुळे शांतीसाठी, साधनेसाठी, पूजेसाठी आपण मंदिरात जात असतो. मंदिरातील प्रत्येक गोष्टीला एक धा’र्मिक अर्थ तसेच शा’स्त्रांची पुष्टी आहे. मंदिरातील प्रत्येक वस्तूत साक्षात ईश्वर वास करतात अशी मान्यता आहे, एकप्रकारे एक सकारात्मक ऊर्जा त्या वस्तूंमध्ये असते.

अशा काही गोष्टी ज्या आपण घरी परतताना मंदिरातून आशीर्वाद म्हणून आणू शकतो व त्यामुळे तुमच्या घरी सकारात्मक ऊर्जा येईल व देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच राहतील.

आपण बघितलंय अनेक वेळा देवाच्या चरणी वाहिलेले फुल, गंध तसेच मंदिरातून मिळालेले पै’से आपण जपून ठेवतो कारण आपली गाढ श्रद्धा असते किंवा ईश्र्वरावर आपला विश्वास असतो व एक देवत्वं आपणास त्या गोष्टींमध्ये दिसत असते.

लक्ष्मी मातांचा आपल्या सुखी, आणि ऐश्वर्यसंपन्न घरात नेहमी वास असावा असं आपल्याला वाटतं तसेच बलशाली, बुद्धिमान , प्रभू श्रीराम भक्त श्री हनुमान यांचीही कृपा आपल्यावरती बनून रहावी अशी इच्छा प्रत्येकाची असते. यासाठीच हा उपाय, चमत्कारिक व दैवी अनुभूती देणारा हा उपाय नक्की करा.

या उपायाने तुम्हाला साक्षात माता लक्ष्मी व हनुमानजी दर्शन देतील, तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने हा उपाय तुम्ही करा. त्यासाठी कोणत्याही मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना नेहमी ईश्वराचे चिंतन करा. तसेच हे करताना घरातील अ’डचणी दूर व्हाव्यात अशी प्रकारे प्रार्थना करा.

लक्षात असू द्या केवळ मंगळवारी हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्ही 5 बेसनाचे लाडू घयायचे आहेत. ते घेऊन तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरात जायचे आहे. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने आपल्याला नक्कीच सफलता मिळते. शा’स्त्रानुसार त्याच दिवशी या देवतेच्या ऊर्जालहरी जास्त प्रभावी व कार्यही करत असतात. तुम्हाला ते 5 बेसनाचे लाडू घेऊन त्यांचा नैवेद्य हनुमानजींच्या मंदिरात दाखवायचा आहे.

लाडूंचा नैवेद्य देऊन गाभाऱ्यात बसून या मंत्राचा जप करावयाचा आहे. हा मंत्र आपल्या जीवनातील सर्वच क’ष्ट दूर करतो. सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करतो. तसेच इतरही अ’डचणींवर मात करण्याचं बळ या मंत्रामध्ये आहे. ” ओम हं हनुमतये नमः ” हा तो मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्हाला करावयाचा आहे. हा मंत्र फलदायी तसाच यशदायी सुद्धा आहे.

तुम्ही कमीतकमी 21 वेळा किंवा जास्तीत जास्त कितीही वेळा या मंत्राचा जप करावा. त्यामुळे तुमच्या मनाला शांती तर मिळेलच पण तुम्ही कामातही पूर्ण लक्ष देऊ शकाल. तसेच मंत्र जपानंतर हनुमानजींच्या मंदिराला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा तुम्हाला 1, 3, 5 अशा विषम संख्येत घालायच्या आहेत. लक्षात असू द्या तुम्ही संपूर्ण श्रद्धेने हे सर्व करायचं आहे.

या प्रदक्षिणा घालत असतांना जर तुम्हाला वाटेत एखादे नाणं दिसलं, मुख्यत: 1 रुपयांचं नाणं किंवा फुल मिळाले तर क्षणाचाही विलंब न करता ते नाणं किंवा फुल उचलून घ्या. त्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा एकदा नमस्कार करून घरी परत यावे. हे नाणं किंवा फुल म्हणजे साक्षात माता लक्ष्मींचाच आशीर्वाद आहे समजा व हनुमानजींचा देखील आहे.

नाणं किंवा फुल आपल्या घरातील देवघरात आणून ठेवायचं आहे. यानंतर एका मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे. हा जप अगदी मनोभावे व श्रद्धापुर्वक करायचा आहे. तो मंत्र आहे “ओम श्री श्रीयेय नमः” या मंत्रसाधनेने धनप्राप्ती साठी असणारे सर्व मार्ग खुले होतात. त्यामुळे या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करावयचा आहे. हा उपाय धनलाभासाठी तसेच आपल्या अडचणी दूर करण्यासाठी केला जातो.

टीप:- वरील सर्व माहिती आणि उपाय हे सामाजिक तसेच धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेले आहे. यामागील हेतू केवळ माहिती देण्याचाच आहे. आम्ही कुठलीही अं’ध श्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यांस वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. कृपया कोणताही गैरसमज करून घेवू नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स