मुलींनी चुकूनही लग्नापूर्वी या गोष्टी करू नये, 3 नंबरची गोष्ट सर्वात भयंकर आहे..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या मुलींनी लग्नापूर्वी कोणत्याही मुलासोबत किंवा कॉलेज मध्ये कोणासोबत शेअर करू न’ये.

मुलींनो जर तुम्ही लग्नापूर्वी या काही गोष्टी मुलांसोबत किंवा कॉलेजच्या इतर मैत्रिणींसोबत शेअर करत असाल तर, कदाचित लग्न झाल्यानंतर तुमच्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालणार नाही. म्हणून तुम्ही या काही चूका करण्याचं टाळायला हवे. तर चला तर मग आता जाणून घेऊया त्यख कोणत्या चूका आहेत, अशा काही गोष्टी ज्या मुलींनी लग्नापूर्वी चूकूनही करायला नको.

मोबाईल नंबर – मुलींनी लग्नापूर्वी चुकूनही आपला पर्सनल मोबाईल नंबर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला द्यायला नको. फेसबुक तसेच इतर कोणत्याही सोशल मिडिया अँप वरही आपला खाजगी नंबर शेअर करू नये. अनोळखी व्हाट्सएप ग्रुप मध्ये सुद्धा ऍड होऊ नये. आज-काल बऱ्याचशा मुलींचे मोबाईल नंबर हे कॉलेजच्या व्हाट्सएप ग्रुप वरुनच घेतलेले असतात.

मुलींनी एखाद्या मुलाला नंबर देण्यापूर्वी त्या मुलाबद्दल पूर्णतः खात्री करून घ्यायला हवी. तसेच लग्नापूर्वी जर आपला पर्सनल नंबर कॉलेजच्या मुलांकडे गेलेला असेल किंवा आपला नंबर बऱ्याचशा ग्रुप मध्ये असेल तर तो नंबर कायमचा बंद करुन नविन रजिस्टर करुन घ्यावा किंवा लग्नानंतर दुसरा एखादा खाजगी नंबर घ्यावा आणि तो नंबर नंतर कोणत्याही कॉलेजच्या मित्र मैत्रिणींना देऊ नये..

फोटो – लग्नापूर्वी मुलींनी कोणत्याही सोशल मिडिया अँपवर आपले स्वतःचे फोटो चुकूनही अपलोड करू नये. बरीचशी मुले मुलींचे सोशल मीडियावरील फोटो घेतात आणि इतर चुकीच्या मजकूरासोबत व्हायरल करतात.

त्यासाठी मुलींनी नेहमी फेसबुक वरती आपले अकाउंट लॉ’क करून ठेवावे जेणेकरून बाहेरील कोणता व्यक्ती आपले फोटो पाहून शकणार नाही. आणि मुलींनी इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट करून ठेवावे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींनी लग्नापूर्वी कोणत्याही मुलासोबत सेल्फी काढू नये. शक्यतो ग्रुप फोटो काढण्यासाठी टा’ळाटाळच करावी.

वैयक्तिक माहिती – मित्रांनो, मुलींनी लग्नापूर्वी स्वतःविषयी जास्त माहिती कॉलेजमध्ये मित्रांना सांगू नये. स्लॅमबुक सारख्या स्वतः विषयी माहिती सांगणाऱ्या कोणत्याही गोष्टी कुठेच शेअर करू नये. मुलींनी लग्नापूर्वी आपल्या आवडी-निवडी कोणत्या मित्राला सांगू नये.

मुलींनी आपल्या घरच्यांविषयी माहिती कोणत्या मुलाला सांगू नये. मुलींनी पहिल्याच भेटीत आवडीच्या पदार्था विषयी किंवा आवडीच्या रंगाविषयी माहिती कोणत्या मुलाला सांगू नये. अशी स्वतःविषयीची माहिती लग्नापूर्वी जर मू’र्ख मुलाला समजली तर लग्नानंतर तो तुमच्या संसारात ढवळा-ढवळ करू शकतो.

प्रेम – मुलींनी चुकूनही लग्नापूर्वी कोणत्या मुलावर प्रेम करू नये. लग्नापूर्वीचे प्रेम जर लग्नानंतर पतीला समजले तर नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा येतो आणि कदाचित त्यांचे नातं तुटुही शकते. जर लग्नापूर्वी कोणत्या मुलावर प्रेम केले असेल तर त्याच मुलासोबत लग्न करायला पाहिजे.

आणि जर आई-वडिलांच्या मर्जीने त्यांना पसंत असलेल्या मुलाशीच लग्नं करायचे असेल तर लग्नापूर्वी प्रेम करून स्वतःच्या चा रि त्र्या वर डा ग लावून घेऊ नये. बऱ्याच मुलींना नात्यात पारदर्शकता असावी म्हणून लग्नापूर्वीच्या प्रेमाबद्धल नवऱ्याला त्या सांगतात, पण क्वचितच नवरे आपल्या बायकांना समजून घेतात आणि काही नवरे हीच गोष्ट कायम मनात ठेऊन आपल्या बायकोला सतत त्रास देत असतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment