Wednesday, December 6, 2023
Homeअध्यात्ममुरलीवाल्याची बांसरी बदलेल तुमच्या भाग्याची दिशा.

मुरलीवाल्याची बांसरी बदलेल तुमच्या भाग्याची दिशा.

घरी ठेवलेली भगवान श्रीकृष्णांची बासरी करते सर्व त्रा’सातून मुक्त, कसे ते जाणून घ्या.

आयुष्यात सुख आणि दु:’ ख दोन्ही येतच राहतात. सुखानंतर दुःख आणि दु:’ खानंतर आनंद येतो. अशा प्रकारे, सुख आणि दु:’ ख एकमेकांशी सं’बंधित आहेत. या जगात कोणीही पूर्णपणे आनंदी नाही किंवा कोणीही पूर्णपणे दु’खी नाही.

परंतु वास्तुशा’स्त्रामध्ये बासरीच्या उपायांच्या अशा काही पद्धती आहेत ज्यांचा अवलंब केल्याने आपण निश्चितचं सुखी आयुष्य जगू शकतात. तर आज आपण वास्तवत: जाणून घेणार आहोत बासरीच्या काही महत्त्वपूर्ण उपायांबद्दल बोलू.

वास्तुशा’सत्रामधील बासरीचे काही महत्त्वपूर्ण उपाय –

एखाद्या घरात असा वास्तु दो’ष असल्यास.., घराला दोन किंवा तीन दरवाजे एकाच रांगेत असल्यास घराच्या मुख्य दाराच्या वर दोन बासरी लावल्यास फायदा होतो आणि वास्तू दो’ष हळू हळू दूर होतो.

जेवणाच्या टेबलाच्या वर किंवा बे’डरूममध्ये बेड च्या अगदी वर एक तुळई असल्यास किंवा बीम असल्यास, त्याचा आपल्या आयुष्यावर खूप वा’ईट प’रिणाम होतो. हा दो’ष दूर करण्यासाठी लाल रंगाच्या रिबनमध्ये बीमच्या प्रत्येक बाजुला एक बासरी लटकवा. तसेच, हे देखील लक्षात ठेवा की बासरी लावताना बासरीचे तोंड खाली दिसावे.

जर घराचा एखादा सदस्य अधिक आ’जारी असेल किंवा अकाली मृ’त्यूची भिती मनात असल्यास इतर कोणत्याही आरोग्याच्या समस्येची भीती असेल तर बासरीचा उपयोग घरातील प्रत्येक खोलीच्या बाहेर आणि आ’जारी व्यक्तीच्या उशाजवळ अशा ठिकाणी बासरी ठेवा . त्याचा लाभ तुम्हाला लवकरच प्राप्त होईल.

जर मा’नसिक चिंता अधिक असेल किंवा नवरा-बा’यकोमध्ये भां’डण असेल तर झोपेच्या वेळी बासरी उशीखाली खाली ठेवली पाहिजे. त्याचा नक्कीच फा’यदा होईल.

जर तुम्ही शुभ-वेळेत गुरू-पुष्य योगाची पूजा करून बासरीची पूजा केली तर ते तुमच्या कामकाजा-व्यवसायात वाढ करेल आणि तुम्हाला पै’शाची संधी मिळेल.

पाश्चात्य देशांमध्येही याचा उपयोग घरांमध्ये त’लवारी सारखा भिंतीवर लावून केला जातो. याचा प’रिणाम म्हणून, आपल्या घराची वा’ईट दु’ष्ट आणि दु’र्दैवी विचारांपासून तसेच वा’ईट लोकांपासून संरक्षण केले जाते.

ज्या लोकांना जीवनात पुरेसे यश मिळत नाही किंवा शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये व्य’त्यय येत आहे, त्यांनी आपल्या बे’डरूमच्या दारात दोन बासरी लावाव्या.

घर आणि आपल्या कुटुंबाच्या सु’ख, समृद्धी आणि सुरक्षेसाठी श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा नंतर बासरी घेऊन ती श्रीकृष्णांच्या हाती सुसज्ज करा. त्याचे प्रभाव स्व’रुपात ती बासरी आणि कान्हाजी वर्षभर आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करतील. तसेच असे केल्याने सर्व त्रा’स आणि अ’डथळे देखील दूर होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स