नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, ज्या घरातील स्त्रिया ही सहा काम करत असतात त्यांचे पती प्रचंड धनवान बनत असतात. त्यांचा जो पण व्यवसाय असेल किंवा उद्योग धंदा आहे तो तुफान तेजीत असतो. अशा लोकांना श्रीमंत होण्यापासून कुणी रोखू शकत नाही.
जर घरातील महिलांनी हे ठरवलं तर त्या घरालाही स्वर्ग बनवू शकतात. अन्यथा त्या घराचा नरक सुद्धा करू शकतात, तर मित्रांनो त्यासाठी घरातील महिलांनी ही पाच कामे करण्यासाठी आजच सुरुवात करायला हवी.
तरच त्या घरातील पतीला नेहमी यश प्राप्त होत राहणार. त्याच्या उद्योगधंद्यांमध्ये तेजी निर्माण होत राहणार. त्याचबरोबर घरातील जो कुणी मुख्य पुरुष असेल त्याला नविन कोणत्याही कामामध्ये यश मिळणार.
सर्व कामांमध्ये यश प्राप्त आणि प्रसिद्धी प्राप्त होऊ लागणार. स्त्रीयांनी हा उपाय केल्याने पतीच्या जीवनामध्ये यशस्वीतेसाठी भरभराटी आणि वैभव नांदू लागते. त्या व्यक्तीवर माता महालक्ष्मीची कृपा होऊ लागते आणि चारही बाजूने धनलाभ होणार.
तसेच खूप मोठ्या प्रमाणावर पैसा येऊ लागतो. चला तर मग जाणून घेऊया ते नेमके कोणते काम करायचे आहेत. मित्रांनो, जी स्त्री सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला लागते.
जी पण स्त्री घरातील स्वच्छतेकडे महत्त्वपूर्ण लक्ष देऊ लागते. जी स्त्री आपल्या सर्व जबाबदारी यांवर लक्ष देऊ लागते त्या स्त्रीवर परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होतात.
अश्या स्त्रीचा नवरा लवकर श्रीमंत होतो, त्याला विविध मार्ग सापडू लागतात. धनाचे वेगवेगळे योग जास्त होऊ लागतात. जर एखादी महिला आपल्या घरातील ज्येष्ठ वयाने मोठे असणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान करू लागते.
त्यांच्याशी आदर पूर्वाने बोलू लागली अचानक पणे त्या स्त्रीला सर्वांबद्दल माया प्रेम मोह वाहू लागला तर अशा वेळी त्या महिलेसोबत माता सरस्वती त्या घरांमध्ये वास करते आणि त्या स्त्रियांच्या पतीला प्रत्येक कार्यांमध्ये यश प्राप्त होते.
असे स्त्रीचे मुख पाहने सुद्धा आनंदाचे प्रतीक मानले जाते. जर समजा अचानक स्त्री सकाळी उठून आपल्या पतीचे पाय चेपत असेल तर ते सुद्धा चांगले मानले जाते.
त्याचबरोबर अशीसुद्धा एक समज आहे की व तिच्या पायाच्या अंगठ्यापासून ते गुडघ्यापर्यंत चा भाग शनिदेवाचा असतो.
स्त्रियांच्या मनगटापासून ते बोटं पर्यंतचा भाग हा शुक्र देवांचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनीचा शुक्र ग्रहावर प्रभाव पडतो तेव्हा धन आगमन निर्मिती होते.
असे केल्याने त्या स्त्रीच्या पतीला नेहमी धनाची वेगवेगळे मार्ग सापडत असतात. तिचा पती हा पैसा मध्ये खेळत असतो म्हणूनच माता महालक्ष्मी विष्णू देवांच्या चरणी नेहमी पाय बघतांना आपल्याला दिसली आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या वेळी एखाद्या महिलेच्या इच्छा अपेक्षा मध्ये कमतरता निर्माण होत असते, अशावेळी माता महालक्ष्मी त्या घरामध्ये प्रवेश करीत असते.
अशा महिलेचा पती नेहमी धनवान होतो त्याचबरोबर त्याला समाजामध्ये मान-सन्मान सुद्धा मिळत असतो असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी अशा अपेक्षा कमी असतात अशा ठिकाणी माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते.
अशाप्रकारे ही काही महत्त्वाचं कार्य करून स्त्रिया आपल्या पतीचे जीवन धनवान करू शकतात व आपल्या पतीला श्रीमंत बनण्यापासून रोखू शकत नाही म्हणून हे कार्य अवश्य करा.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!