रडायचे दिवस संपले.!! नशीब साथ देत नसेल तर, लिंबाचे दोन तुकडे इथे फेका.. लक्ष्मी प्राप्तीसाठी अचूक उपाय..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, जर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आल्या असतील, अडचणीतून आपल्याला बाहेर पडायचे असेल, आपले नशीब साथ देत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर, तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये सांगितलेला लिंबाचा तोटका या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. की जो तोटका केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. हा तोटका कसा करावा? त्यांची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

लिंबाचे दोन तुकडे करून गुपचूप टाका इथं. भाग्य चमकेल, प्रत्येक कामात यश मिळेल, नशीब साथ देत नसेल तर नशीब सुद्धा साथ देऊ लागेल, पैसे मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतील, घरातील सर्व काही सुखी-समाधानी, आरोग्यदायी, संपन्न वातावरणात निर्माण होईल. सकारात्मक वातावरण येईल. जीवनात अनेक संकटे येतात. अनेक समस्या एकाच वेळी येतात. व्यापार धंदा करतात त्यांच्या जीवनात खूप संघर्ष आहेत,अनेक समस्या आहेत.

कधी कधी लोक मानसिकदृष्ट्या त्रस्त होतात.आणि हे चुकीचं पाऊल उचलतात. आता या सर्व समस्यांचे निवारण करण्याचा कोणताच उपाय नाही का? असा प्रश्न अनेक जण विचारत असतात. म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहे. उपाय केल्याने या सर्व समस्या आपल्या जीवनातून निघून जातील. आपले ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, तरुण, वयस्कर कोणत्याही वयातील व्यक्ती असाल हा उपाय तुम्ही करू शकता.

मित्रांनो, जर मानसिक तणावातून मुक्ती पाहिजे असेल, तुमच्या जीवनात समस्या असतील, त्यांना पैसे संबंधित काही समस्या असतील, तुम्हाला असे वाटत आहे की, कोणीतरी आपल्यावर करणीबाधा केलेले आहे. नशीब साथ देत नाही. कुंडलीतील ग्रहदोष असेल. तर या सर्वांवर मात मिळवण्यासाठी आजचा हा उपाय आहे. हा उपाय केल्याने तुम्ही तुमचं भाग्य बदलून टाकाल. उपायासाठी तुम्हाला पीडित आहे त्या व्यक्तीने शनिवारी,रविवारी, मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो उपाय अगदी साधा आणि सोपा आहे. मित्रांनो यासाठी तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे. तुम्ही कोणतेही कच्चे किंवा पिकलेले कोणत्याही प्रकारची लिंबू घेऊ शकता. ज्या व्यक्तीला त्रास आहे. त्या व्यक्तीला उपाय करायचा आहे. त्याने तिच्या उशाखाली रात्री झोपताना लिंबू ठेवायचा आहे. त्या व्यक्तीला रात्रभर डोक्याखाली राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हा लिंबू आपल्याला घरातच कापून घ्यायचा आहे.

लिंबाचे दोन तुकडे आपल्याला मधोमध करायचे आहे. आता लिंबाचे दोन तुकडे दोन्ही हातात घेऊन असंच घराबाहेर पडायचं आहे. घरापासून काही अंतरावर जाऊन हे लिंबू फेकून द्यायचा आहे. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दोन्ही हातांमध्ये हे लिंबाचे काप घेणार आहात तेव्हा डाव्या हातातील तुकडा उजव्या बाजूला आणि उजव्या हातातील तुकडा डाव्या बाजूला अशा विरुद्ध दिशेला लिंबाचे दोन तुकडे टाकावेत.

हा उपाय तुम्हाला सकाळी लवकर उठून पहाटे करायचा आहे. जेणेकरून कोणी तुम्हाला पाहणार नाही. अशाप्रकारे लिंबाचे 2 काप विपरीत दिशांना टाकायचे आहेत. टाकल्यानंतर सरळ घराकडे परतायचा आहे. आणि घरी परत येताना मागे वळून बघायचं नाही. हा उपाय तुम्हाला शनिवार-रविवार व मंगळवारच्या दिवशी तुम्हाला करायच आहे. या उपायामुळे त्यांना संबंधित समस्या नाहीशा होतील. कुंडलीत काही ग्रह दोष असेल तो सुद्धा कमी होईल.

स्वास्थ्य संबंधित तक्रारी कमी होईल.अशा अनेक समस्या वर हा एक रामबाण उपाय आहे. पूर्वीच्या काळात देखील अनेक लोक हा उपाय करत असत. मित्रांनो ज्योतिष शास्त्रात सांगितलेला हा अगदी प्रभावशाली उपाय आहे. तुम्ही हा उपाय करून बघा. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा… तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!!

Leave a Comment