श्रावण बुधवार : पुत्रदा एकादशी : विड्याच्या पानावर श्री लिहून गुपचूप या ठिकाणी वाहून द्या : पुत्र सुखा बरोबरच लाभेल अखंड सौभाग्य लक्ष्मी..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, श्रावण महिन्यात येणारी एकादशी ला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. एकादशी हि विष्णूला अर्पिता असलेली तिथी आहे.

मित्रांनो पुत्रदा एकादशी हि विशेष करून ज्या लोकंना संतान नाही जी व्यक्ती निसंतान आहे अशा लोकांनी हे व्रत करावयाचे आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि राधा कृष्णाची सुद्धा उपासना करावयाची आहे.

तसेच, एकादशीच्या दिवशी आपण सात कन्यांना म्हणजेच, सात अविवाहित मुलींना आपल्या घरी बोलवून खीरीचा प्रसाद तयार करावा, मित्रांनो खीर ही भगवान श्री हरी श्री विष्णूंना अतिशय प्रिय असते. या खिरीचा प्रसाद आपण श्रीहरी विष्णूंना अर्पण करा, आणि या सात कन्याना घरी बोलावून त्यांना ही खीर खावू घाला. मित्रानो असा हा उपाय आपण जर सलग पाच एकादशीला केलात, म्हणजे आजपासून सुरू करून, या एकादशीपासून सुरुवात करून पाच एकादशीपर्यंत हा उपाय केल्याने आपल्याला नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी निर्माण होतात.

यामुळे संतान प्राप्ती अवश्य होईल. त्याचा सोबत बऱ्याच माता पित्याचे पुत्र आहे काही करून सुद्धा नीट वागत नाही सतत घरात त्रास देत असतात. तसेच काही मुले सतत आजारी पडत असतील तर त्या साठी सुद्धा पुत्रदा एकादशी चे व्रत अवश्य करावे.

त्यासोबत बऱ्याच जणांना अर्थिक समस्या जाणवत असतात. आलेला पैसा घरात टिकत नाही. पैसा येण्याचे मार्ग दिसत नसतील. अशा लोकांनी सुद्धा हे पुत्रदा एकादशी चे व्रत अवश्य करावे.

त्या सोबत इतर छोटे पण असे कारगर उपाय अवश्य करावे यामुळे आपले बरेच समस्यांचे निराकरण होईल. आपल्या घरात पैसा देखील टिकून राहील तसेच घरात शान्ति, सुख समृद्धी आणि आनंदाचे वारे नक्की येतील.

पुत्रदा एकादशी दिवशी काही छोटे उपाय आपल्याला करायचे आहे. त्या पैकी पहिला उपाय असा आहे. जे लोक खुप कष्ट करतात पण पैसा घरात येत नाही. सारखी आर्थिक अडचण जाणवत असते. अशा वेळ हा एक छोटासा उपाय तुम्ही करून पहा. उपाय असा आहे.

आपण जे विड्याचे पण वापरतो ते पूर्ण पान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे. हे पान कुठेही खंडित झाले नाही पाहिजे. आणि ते विष्णूचा चरणी अर्पण कराचे आणि दुसऱ्या दिवशी हे पान आपण आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे. पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात असुद्या त्या पानावर कुंकवाने ‘श्री’ लिहायचे आहे.

त्या सोबत १०८ वेळा एक मंत्र जप करायचा आहे. तो मंत्र जप असा आहे. “ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः” किंवा विष्णु:- “ॐ नारायणाय विद्महे, वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णु प्रचोदयात्” या दोन्ही पैकी एक मंत्राचा जप करायचा आहे. हा छोटासा उपाय तुम्ही करून पाह तुम्हला याची प्रचती येईल . यामुळे आपल्या जीवनात धन आगमन होऊ शकते.

दुसरी गोष्टी अशी आपल्या मनातील इच्छा कधीच पूर्ण होत नाही. या साठी आपण एका उपाय करायचा आहे. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण पुत्रदा एकादशी हा उपाय सुरू करायचा आहे आणि पुढे सत्तावीस दिवस सतत करायचा आहे.

यासाठी आपल्याला रोज एक नारळ आणि पाच बदाम श्री कृष्ण यांच्या चरणी अर्पण करायचे आहे. असे केलया भगवन्त आपली मनातील एक इच्छा नक्की पूर्ण करतील.

तसेच बऱ्याच जणांना खुप प्रकारचा समस्या असतात. काही केल्या तरी त्या सपत नाहीत अशा वेळी तुम्ही जवळच्या राधा कृष्ण मंदिरात जणू पिवळ्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे. हा उपाय शक्यतो पुत्रदा एकादशी दिवशी सकाळी करावा यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या कमी होतील.

तसेच पिंपळाच्या झाडाला पुत्रदा एकादशी दिवशी शक्यतो सायंकाळी एक तांब्या पाणी मनोभावे अर्पण करावे आणि त्या ठिकाणी एक शुद्ध तुपाचा दिवा अवश्य लावावा. सात प्रदक्षिणा घालाव्यात. असं केल्याने सुद्धा आपल्या जीवनातील बऱ्याचशा समस्या कमी होत असतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment