श्रावण शुक्रवारचा दिवस.. यश आणि धन धान्य प्राप्ती साठी स्वामींची विशेष सेवा करा.. फक्त 108 वेळा करा या मंत्राचा जागर.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज शुक्रवारचा दिवस आहे आणि आजचा दिवस हा लक्ष्मी मातेचा आणि महालक्ष्मीचा दिवस देखील मानला जातो. आपण दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेषत सेवा करत असतो.

पूर्वी सकाळ-संध्याकाळ घरोघरी स्तोत्रं म्हटली जात. आज तो काळ खरोखरच मागे पडला आहे. स्तोत्रपठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांनी मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्रपठणाचा विशेष काही उपयोग होत नाही, असं म्हणणारे अनेकजण आहेत. परंतु स्तोत्रपठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळायला हवं.

कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणासारख्या पूजाप्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रूद्राची आर्वतनं करण्याची किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मणांकडून ‘लघुरूद्र’ करण्याची रीत बंद पडत चालली आहे. म्हणून आपण स्वामीसेवेतून या मंत्रजागराची सवय आजच्या पिढीला पुन्हा लावून घेऊयात..

या चमत्कारिक आणि विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करतो. आज सुद्धा आपल्याला हे विशेष चमत्कारी आणि शक्तिशाली महाराजांची सेवा करायची आहे आणि या सेवेत एका विशेष, एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे.

तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करावा. तसेच ही स्वामी सेवा रोज करा आणि रोज आपण नवनवीन मंत्राद्वारे श्री स्वामींना प्रसन्न करतो. याचबरोबर या श्री स्वामींच्या सेवेमध्ये तुमच्या घरातील कोणीही म्हणजे, घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी लहान मुलं असं या सेवेत कोणीही सहभागी होऊ शकता आणि तेव्हा हा मंत्र जप करू शकतात.

तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे, श्री स्वामी महाराजांच्या समोर बसायचे आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा.

मग त्यानंतर आपल्या हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच आपल्या परिवारातील सदस्यांच्या आरोग्यासाठी, तसेच घरातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या, संकट दूर करण्यासाठी मनोभावाने विश्वासाने प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून मंत्रजप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र जप काही असा आहे की,
“ओम आदिगुरवे नमः”
“ओम आदिगुरवे नमः”

हा मंत्र तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे.हा मंत्राचा जप 108 पेक्षा कमी नाही किंवा 108 पेक्षा जास्त नाही आणि हा मंत्र जप मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने करायचा आहे. तरच या सेवेचा चा मंत्र जपाचा लाभ तुम्हाला मिळेल आणि श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करतील आणि फक्त मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका.

तसेच हा मंत्रजप अगदी सावकाश करताना याचा तुम्ही करा. तसेच या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा. स्वामी महाराज तुम्हाला सर्व प्रकारच्या इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण करतील, त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्कीच केला पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment