स्वामी म्हणतात स्वतःशी बोला हा एकच शब्द : आणि व्हा तणावमुक्त..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्याला माहिती असेलच की आपण आपल्या डोक्यावर म्हणजेच विचारावर संयम ठेवल्यास, आपली सर्वच कामे पूर्ण होतात. कदाचित तुम्हाला हे थोडं वेगळं वाटेल आज आम्ही जे पण सांगणार आहोत, त्या एकाच कामाने तुमचे विचार नक्कीच तुमच्या कंट्रोलमध्ये येतील. मनावर ताबा मिळवून तुम्ही यश आणि किर्ती संपादन कराल. काही लोक या उपायाला कदाचित चमत्कार म्हणतील. काही लोक श्रद्धा..!!

मित्रांनो, या जगात असे दोनच शब्द आहेत जे शब्द खूप मोठे आणि ताकदवान शब्द मानले जातात. ते शब्द म्हणजे मी आहे. मी आहे.. हा खूप मोठा शब्द आहे. मित्रांनो, मी आहे या शब्दांमध्ये तुम्ही जो पण शब्द जोडणार त्याने एक वाक्य तयार होते. आम्ही संपूर्ण विश्वासाने तुम्हाला सांगत आहोत की, हा उपाय तुम्ही फक्त एकच दिवस करुन बघा तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडून येणार.

ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार त्याच दिवशी तुम्ही जो काही विचार केलेला असणार ते सर्व काही तुम्हाला मिळेल आणि तुम्ही समाधानी सुद्धा राहाल. या एकाच कामा मुळे तुमच्या जीवनात नक्कीच मोठा चमत्कार घडून येईल. आणि जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सतत नकारात्मक शब्द जोडाल तर तुमच्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडतील. त्याउलट जर तुम्ही सकारात्मक शब्द बोलताल तर तुमचे जीवनही सकारात्मक होईल.

करा तणावमुक्त होण्यासाठी हा उपाय –
तुम्हाला सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एक वाक्य म्हणायचे आहे आणि ते वाक्य म्हणजे मी आहे या शब्दाने सुरू झाले पाहिजे. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एका मांडीवर शांत बसायचं आहे व आपले डोळे मिटून.

पूर्ण विश्वासाने बोलायला सुरुवात करा की मी स्वस्त आहे, मी एक यशस्वी असा व्यक्ती आहे, मी आनंदी आहे, मी एक बुद्धिमान व्यक्ती आहे, मी शिक्षित आहे, मी भाग्यवान आहे, मी फक्त तुझा आहे, मी मेहनती आहे, मी समृद्ध आहे, मी समाधानी आहे, मी संपन्न आहे, मी खरा आहे, मी साहसी आहे, मी निर्भय आहे, मी आकर्षक आहे, मी आनंदात आहे.

मी ते सर्व काही मिळवू शकतो. याचा मी विचार केलेला आहे. मी सर्व काही मिळवण्यासाठी तयार आहे. मित्रांनो या मी वरतुन सुरु होणारे जे काही सकारात्मक वाक्य आम्ही तुम्हाला सांगितलेले आहे ते पूर्ण विश्वासाने आणि एक आत्मिक असा पूर्ण विश्वास ठेवून एक दिवस स्वताला नक्की बोलून पहा.

तुम्हाला माहिती असेलच की, आपण स्वतःला जी गोष्ट सांगतो आपण तसेच होतो किंवा ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये अगदी तशीच सकारात्मक बसते. तेच लॉजिक आहे आपण ज्या सकारात्मक गोष्टी आपल्या डोक्याला सांगतो तसेच आपण बनतो व पुढील वाटचाली साठी आपण सकारात्मक विचाराने तयार होत असतो.

मित्रांनो, तुम्ही तुमचा एक वेळ नक्की ठरवा की, तुम्हाला किती वेळ हे सर्व बोलायचं आहे. मन शांत करून पूर्ण विश्वासाने तुम्हाला हे बोलायचे आहे. जितके जास्त वेळ तुम्ही हे स्वतःला बोलणार तितके तुम्ही सकारात्मक झालेलं स्वतःला अनुभवाल. आपल्या डोक्यात हे सकारात्मक गोष्टी कायमस्वरूपी बसण्यासाठी तुम्हाला त्यावर विश्वास ठेवावा लागेल तरच हे शक्य होणार.

मित्रांनो जर तुमच्या मनात सतत खूप विचार येतात, किवा तुम्ही तणावात असणार, तुम्हाला सारखी काळजी असते तर तुम्ही हा उपाय नक्कीच करावा. खास करून जे पण कुणी नोकरी शोधतात, सोबतच जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांनी हा उपाय करा. या मुळे काय होणार जसे हे सकारात्मक शब्द आहेत तसेच तुम्हीही सकारात्मक व्हाल आणि आयुष्यात सर्वकाही मिळविण्यासाठी सक्षम व्हाल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment