स्वामींनी आपल्या भक्तांना केला हा उपदेश, जर तुला जीवनात सुखी व्हायच असेल तर आजचं ‘हे’ वाक्य बोलणं बंद कर नाहीतर.,

.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपण काय चांगलं काय वाईट बोलत असतो. त्याचा परिणाम आपल्या अंतर्मनात पर्यंत होत असतो. अंतर मनापर्यंत अशा काही गोष्टी पोचल्यात थोड्या दिवसांनी त्या जशाच्या तशा होण्यास सुरुवात होते. जी वाक्य आपण बोलत असतो. ते आंतर म’नापर्यंत पोहोचतं व आपल्या जीवनामध्ये अशाच घटना घडत राहतात.

आपण अशा काही गोष्टी बोलतो की त्या आपल्याकडे कमीच आहेत. अशा न’कारात्मक बोललेली वाक्य आपल्या आयुष्यावर न’कारात्मक प्र’भाव पाडतात. आपल्या मनाची शक्ती खूप मोठी असते जे काही आपण सकारात्मक-नकारात्मक बोलतो ते आपल्या अंतर्मनात पर्यंत पोहोचते आणि त्याचीच पुनरावृत्ती होत असते.

नशिबाला दोष देण्यापेक्षा सकारात्मक वाक्य दैनंदिन व्यवहारात वापरण्यास सुरुवात करा. म्हणजे आपले सर्व कामे यशस्वी होतील. आपण नकारात्मक बोलणे सोडून देऊन सकारात्मक बोलण्याकडे लक्ष दिले पाहिजे. मी गरीब असलो तरी चालेल. पण सुखी असलो पाहिजे तसेच माझे नशीबच खराब आहे. त्यामुळे सर्व गोष्टी माझ्या म’नासारख्या होत नाहीत. मी श्रीमंत नाही झालो तरी चालेल पण मात्र मला दोन वेळचे जेवण व्यवस्थित मिळाले पाहिजे.

मला पैसा कमी भेटला तरी चालेल पण मला नोकरी मिळायला हवी. आणि त्या मिळालेल्या नोकरीमध्ये मला समाधान मिळायला हवे. हे वाक्य मात्र नकारात्मक वाक्य आहे. या गोष्टी बोलायला ऐकायला वाचायला छान वाटत असतात. आपल्यापैकी बरेच लोक असे वाक्य देखील बोलत असतील मात्र इथून पुढे या गोष्टी बोलू नका.

कारण या गोष्टी सकारात्मक नसून या गोष्टी नकारात्मक आहेत. त्यामुळे याचा परिणाम आपल्या आयुष्यावर याच पद्धतीने होतो. ह्या सं’कुचित वृत्तीमुळे आपण सकारात्मक विचार करण्याचे सोडून दिले आहे. त्यात समाधान मानतो त्यामुळे देखील आपली प्रगती होत नाही.

माझ्या नशिबात काय काय लिहिले आहे. कोणास ठाऊक माझी प्रगती होत नाही माझ्याकडे भरपूर पैसा येत नाही. असे म्हणून आपण आपल्या नशिबाला दोष देऊन रिकामे होतो. माझ्या नशिबात जे आहे. ते मला मिळणारच ते कोणी घेणार नाही. मला पगार कमी मिळाला तरी चालेल मी सुखी राहतो आहे. त्यात मी समाधान मानतो अशी वाक्य आपण आपल्या आयुष्यामध्ये म्हणतच असतो. व ते आपल्या अंतर्मनावर विणलेलं असतं त्यामुळे आपल्याला कमी पगाराची नोकरी मिळते व त्या पगारामध्ये आपण समाधानी होतो. मग आपण आपल्या नशिबाला दो’ष देत बसतो.

जर मित्रांनो आपण असे म्हटलं तर मी खूप श्रीमंत होणार आहे. दोन वेळचे जेवण पोटभर जेवणार आहे. मला भरपूर पगाराची नोकरी मिळणार आहे मला भरपूर सुख मिळणार आहे आणि त्यामध्ये मी सुखी समाधानी होणार आहे. ही वाक्य ऐकायला छान वाटतात ना त्याप्रमाणेच ह्या वाक्यांमध्ये सकारात्मकता भरलेली आहे.

आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होईल. सकारात्मक वाक्य जर आपण बोलत राहिलो तर आपल्या सर्व इ’च्छा पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. व आपल्याला जे जे हवे आहे. ते आपल्याला मिळणारच यात काय शंका नाही. यासाठी असे नकारात्मक असलेल्या गोष्टी बोलू नका.

जे वाक्य सकारात्मक भावनेने भरलेले आहे आम्ही या स’कारात्मक भा’वना आपल्या अंतर्मनाला पर्यंत हे विचार पोहोचवतात या आधी आपण आपल्या वाडवडिलांकडून असे ऐकले असले, की रडत बसू नका. नाहीतर आयुष्यभर आपल्याला र’डत बसावे लागेल. आपल्या अंतर्मनावर हे न’कारात्मक संदेश पोहोचत असतात आपली सर्व कार्य व विचार सकारात्मक ठेवा म्हणजे त्यामध्ये नक्कीच आपल्याला यश येईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment