वरूथिनी एकादशी, भगवान विष्णूंच्या चरणी वाहा ही डाळ, अपार धन, मान सन्मान मिळेल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो वरुथिनी एकादशी म्हणजेच चैत्र कृष्ण एकादशी, आणि यावर्षी ती २६ एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी असणार आहे.आणि मित्रांनो असे मानले जाते की यादिवशी श्रीविष्णूच्या वामन अवताराची पूजा केल्यास आपल्या आयुष्यातील सर्व दोष दूर होतात. त्याशिवाय जर यादिवशी आणखी काही उपाय केल्यास लक्षमी-नारायण आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तसेच आपल्या मनोकामनाही पूर्ण करतात आणि त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार वरुथिनी एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूला तुळशीची माळ अर्पण करावी.

कारण मित्रांनो तुळस ही लक्ष्मी-नारायणाला अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते. त्यामुळे तुळस अर्पण केल्यास ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. त्यासोबतच वरुथिनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखात गंगाजल भरून श्रीविष्णूला अभिषेक करावा. असे केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतात व सुखसमृद्धी प्राप्त होते असे मानले जाते आणि पुराणानुसार या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. त्याच वेळी, व्यक्तीसाठी स्वर्गाचा मार्ग खुला होतो. सूर्यग्रहणाच्या वेळी दान केल्याने जे फळ मिळते, तेच फळ हे व्रत केल्याने मिळते.

आणि या व्रताचे पालन केल्याने मनुष्याला इहलोक आणि परलोक दोन्ही सुख प्राप्त होते आणि शेवटी स्वर्गात जातो. हे व्रत केल्याने मनुष्याला हत्ती दान आणि भूमी दान करण्यापेक्षा अधिक शुभ फल प्राप्त होते आणि मित्रांनो तसेच, वरुथिनी हा शब्द संस्कृत भाषेतील ‘वरुथिन’ मधून आला आहे, ज्याचा अर्थ आहे- संरक्षक, कवच किंवा संरक्षक. असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू भक्तांचे प्रत्येक संकटातून रक्षण करतात आणि त्यांना सुख-समृद्धीचे वरदान देतात. मनोज मित्रांनो आपण जर या एकादशी दिवशी भगवान विष्णूंचे व्रत केले आणि वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेले आहे उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्यावर लक्ष्मी आणि विष्णू नारायण प्रसन्न होतात.

मित्रांनो जर तुम्ही पैश्यांशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे तुम्ही चिंतेत असाल तर वरुथिनी एकादशीच्या दिवशी लक्ष्मी माता आणि श्रीविष्णू यांची एकत्रित पूजाअर्चा करावी. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. पिंपळाच्या झाडात श्रीविष्णूचा वास असतो असे मानले जाते, त्यामुळेच वरुथिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्यास व त्याची पूजा केल्यास श्रीविष्णू प्रसन्न होतात व आपल्या भक्तांवर त्यांची कृपादृष्टी कायम राहते आणि त्यासोबतच वरुथिनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखात गंगाजल भरून श्रीविष्णूला अभिषेक करावा. असे केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतात व सुखसमृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.

त्याचबरोबर मित्रांनो जर घरामध्ये वारंवार वादविवाद होत असतील आणि त्याचबरोबर संबंधित अडचणी निर्माण होत असतील तर अशा वेळी तुम्ही जर पिवळ्या रंगाची कोणतीही डाळ किंवा इतर कोणतेही मिठाईचे पदार्थ श्री वैष्णव अर्पण केले किंवा गरीब किंवा गरजू व्यक्तींना पिवळ्या रंगाच्या वस्त्राचे आणि पदार्थांचे दान केले तर यामुळे हे भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटापासून सुटका करतात असे त्याचबरोबर यामुळे तुमच्या जीवनामध्ये पैशासंबंधी काही अडचणी असतील त्यापासूनही लवकरात लवकर तुमची मुक्तता होईल.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठून विष्णु चालीसा, विष्णु सहस्रनाम आणि वरुथिनी एकादशी व्रत कथा पाठ करा. व्रत करणार्‍या व्यक्तीने नेहमी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि आता तुम्ही पूजेतील उणीव किंवा चुकांसाठी क्षमा मागावी आणि भगवान विष्णूला तुमची इच्छा व्यक्त करावी. यानंतर ब्राह्मणाला केळी, फळे, धान्य इत्यादी दान करा आणि दक्षिणा देऊन निरोप द्या.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment