अष्टगंधाने करा हे गुप्त काम जोश, शक्ती, उत्साह वाढणार.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या देशातील अनेक युवक तारुण्यात सुद्धा अनेक लोकांना थकवा येतो थोडी फार जरी कष्टाचे काम केले तरी दमल्यासारखे होते, जणू काही त्राणच शिल्लक आहे आज आपण जे उपाय पाहणार आहोत हा केवळ तरुणांसाठी नव्हे तर कोणत्याही वयाच्या व्यक्ती या उपायाचा लाभ स्वतःसाठी करून घेऊ शकतात, परंतु मित्रांनो आपण आज आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एक असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या शरीरातील उत्साह वाढेल आणि त्याच बरोबर एक वेगळ्या प्रकारची टाकत आणि जोश आपल्या शरीरामध्ये निर्माण होईल.

त्याचबरोबर हा उपाय केल्यानंतर थकवा दमल्यासारखे वाटणे अंगात त्राण नसणे या गोष्टी निघून जातात आणि शक्ती स्फूर्ती आणि जोश चैतन्य आपल्या शरीरात निर्माण होऊ लागते मात्र हा उपाय ९० दिवस सलग करावा लागतो आपली खरोखर इच्छा असेल तर संकल्प घ्या आणि ९० दिवस हा उपाय करून बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा अष्टगंध आवश्यक आहे

ही खरंतर मंत्र साधना आहे थोडासा अष्टगंध आवश्यक आहे ही खरं तर मंत्रसाधना आहे मंत्र उपासना आहे या मंत्र साधनेची सुरुवात कोणत्याही शुक्रवारपासून करू शकतात शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान आदी कार्य आटोपा स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर पूर्व दिशेकडे तोंड करून मुख करून बसा आणि आपल्यासमोर एक प्लेट किंवा डिश ठेवा डिश स्टीलची असावि

प्लास्टिक वापरू नका या प्लेटमध्ये थाळीमध्ये आपण अष्टगंधाने आपले नाव लिहायचे आहे आपण काडीचा सुद्धा वापर करू शकतात आपले स्वतःचे नाव त्या थाळीमध्ये लिहायचे आहे आपल्या वडिलांचे नाव आपल्या पित्याचे नाव लिहायचे आहे सोबतच आपले जे गोत्र आहे ते लिहायचे आहे अनेकांना गोत्र माहित नसेल वाडवडिलांना पूर्वजांना विचारा ते तुम्हाला गोत्र सांगतील

आपल्या घराण्याची आपापल्या कुळाचे एक गोत्र असते तुमचे स्वतःचे नाव तुमच्या वडिलांचे नाव आणि आपले गोत्र आपण लिहायचे आहे आणि त्यानंतर कोऱ्या कागदावर ती कोऱ्या कागदावर ती ज्यावरती रेषा ओढलेल्या नाहीत आखीव कागद घ्यायचा नाही आहे कोऱ्या कागदावर ती आपण याच अष्टगंधाने एक मंत्र सांगत आहे तो लिहा मंत्र आहे ओम श्री अनंगाय ऱ्ही नमः हा शक्ति प्रदान करा करणारा मंत्र आहे कोऱ्या कागदावर ती आपण अष्टगंध आणि हा मंत्र फक्त एकदा लिहायचा आहे आणि हा मंत्र लिहिलेला कागद आपण त्या ताटामध्ये डिश मध्ये ठेवायचा आहे

या मंत्राला हळदीकुंकू वहायचे आहेत थोडी फुले वाहायची आहेत अक्षदा म्हणजेच न तुटलेले फुटलेले तांदूळ वहायचे आहेत एक अगरबत्ती ओवाळायची आहे आणि तुळशीची माळ घेऊन तुळशीच्या माळेमध्ये १०८ मनी असतात तुळशीची माळ घेऊन आपण याच मंत्राचा म्हणजे १०८ वेळा एक माळ जप करायचा आहे ओम श्री अनंगाय ह्री नमः या शुक्रवारपासून प्रारंभ करून अगदी दररोज नित्यनियमाने आपण ९० दिवसांपर्यंत रोज एक माळ असा जप करा

पहिल्या दिवसापासून तुम्हाला दिसून येईल की तुमच्या अंगामध्ये शरीरामध्ये एक प्रकारची स्फूर्ती उत्साह आणि चैतन्य निर्माण होत आहे नव्वद दिवस पूर्ण झाल्यानंतर हा जो कागद आहेत तो कोणत्याही स्वच्छ जागी ती जमीन आहे कोणत्याही प्रकारची अधार्मिक वस्तू नको कोणत्याही प्रकारची घाणेरडी जागा नको स्वच्छ जागा स्वच्छ जमिनीमध्ये म्हणजे तुम्ही शेतातली जागा निवडू शकतात याठिकाणी हा कागद पुरायचा आहे

छोटासा खड्डा खणून हे पुरून टाका तुम्ही उपायाचा कुठेही वाच्यता करु नका कोणालाही सांगू नका तुमच्या मध्ये फरक पडू लागला आहे तुम्ही हा उपाय करत आहात हे मात्र कोणालाही बोलू नका कारण हे उपाय गुप्त ठेवावे लागतात की तंत्र साधना आहे या मंत्राने तुम्हाला फरक पडेल तो मंत्र नेहमी गुप्त ठेवत चला जेव्हा जेव्हा या मंत्र बद्दल तुम्ही इतरांना सांगाल त्यावेळी तात्काळ या मंत्राचा प्रभाव नष्ट होतो लक्षात घ्या.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment