ज्यांच्या पण मनगटावर असते असले निशाण.. ते जगातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती असतात.. जाणून घ्या सत्य.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. नमस्कार मित्र मंडळी, तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. प्रत्येक व्यक्तीला देवाने खूप सुंदर बनवले आहे. काही व्यक्ती दिसायला सुंदर असतात. काही व्यक्तींचे मन सुंदर असते. काही व्यक्ती कलागुण पारंगत असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. आपल्या हाताची पाची बोटे कधी समान नसतात. आपल्या समाजात काही व्यक्तीच्या अंगावर असलेल्या निशाणीवर आपण त्या व्यक्तीला भाग्यवान समजतो. ज्यांच्या मनगटावर काही निशाणी असते, त्यावरून तो व्यक्ती भाग्यवान समजला जातो. माणसांच्या तळहातावर काही रेषा, किंवा ओळी आहेत.

त्यावरून आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखतो. त्यापैकी मेंदूची रेखा, हृदयाची रेखा पाहून त्यावरून आपले पुढील भविष्य आधारित असते. आपल्या भारतात ज्योतिष्यशास्त्र आणि अंकशास्त्र यांना खूप महत्व प्राप्त आहे. यावरून व्यक्तीचे भविष्य होणाऱ्या घटनांवर आधारित असते. एखाद्या व्यक्तीचे स्वभाव आणि स्वरूप जाणून घेण्यासाठी केवळ पामरेषा सोबत मनगटावरील रेषा देखील खूप प्रमुख आहेत.

यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक र’हस्य आणि गुपित प्रकट करू शकतात. कोणत्याही दोन व्यक्तींच्या मनगटातील रेखा कधीच सारखी नसते. म्हणून यामुळे प्रत्येक व्यक्ती ही पूर्णपणे विभक्त आणि वेगळी असते. ज्योतीष्यानुसार या ओळीला मणिबंध रेषा असे नाव देण्यात आले आहे. हस्तरेखा शास्त्र मनगटावर अशाच उष्णकटीबंधांच्या रेषाद्वारे व्यक्तीचे वय देखील सांगते.

ज्या लोकांच्या मनगटावर या ओळीची संख्या चार असते. ते लोक फार काळ आयुष्य जगतात. ते शतायू असतात. त्यांना उत्तम आरोग्य लाभलेले असते. या लोकांना मृ’त्यूची भीती बाळगण्याची बाळगण्याची गरज नाही. त्यांना उदंड आयुष्यल लाभलेले असते. ज्या व्यक्तीच्या मनगटावर तीन उष्णकटीबंधीय रेखा आहेत, सुमारे ७० ते ७५ वर्षे जगतात.

जर मनगटावर फक्त दोन ओळी दिसल्या तर लोक ६० ते ७० वर्षे जगतात. समुद्शास्त्रात या ओळींना ट्रॉपिक ऑफ द लाईन असे म्हणतात. जे पाम रेषांपेक्षा माणसाच्या जीवनावर परिणाम करते. सामुद्रिक शास्त्रानुसार केवळ या ओळीद्वारे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील, आयुष्यातील सुखद आणि दुखद गोष्टी बद्दल सहज माहिती मिळते. ही ओळ पुरुषांच्या उजव्या हातात दिसते. तर महिलांच्या डाव्या हातात ती रेषा बघून अभ्यास केला जातो.

जर आपण त्याकडे पाहिले तर आपल्याला दिसेल की, एखाद्या व्यक्तीच्या मनगटावरील रेषा २ आहेत, तर काही व्यक्तींना या रेषा ३ किंवा ४ देखील आहेत. उष्णकटीबंधाच्या रेषाच्या मदतीने आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, स्वरूप , व्यक्तीच्या जीवनाबद्दल आपण सहज माहिती जाणून घेवू शकता. एखाद्या व्यक्तीच्या मनगटावरील दोन उष्ण कटीबंधीय रेषा सरळ बनवल्या गेल्या असतील तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणतेही अडचण येत नाही.

त्या व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती, आनद , संपती नेहमी असते. त्या व्यक्तीचे जीवन पैशाने समृद्ध असते. ज्या व्यक्तीच्या मनगटावर तीन ओळी पूर्णपणे सरळ असून मनगटावर फिरत असतात, अश्या व्यक्ती खूप भाग्यवान असते. या लोकांना नशिबाची खूप साथ मिळते. त्यांच्या जीवनात आनद अगदी सहज मिळतो. परंतु मनगटावरील तीन ओळी जर सरळ नसून मधेच तुटल्या असतील तर ते त्या व्यक्तीसाठी अशुभ असते. 

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment