लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी.. या 3 राशींच्या लोकांनी हातात नक्की बांधावा लाल धागा..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, लाल रंग हा माता लक्ष्मींचा कारक रंग मानला जातो म्हणूनच लाल रंगाचा मौली धागा आपण हातामध्ये बांधायला हवा त्यामुळे माता लक्ष्मींचा कृपाआशिर्वाद आपल्यावर कायम राहत‌ असतो. म्हणूनच लाल रंगाचा धागा आपण हातामध्ये बांधला तर त्या मुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो.

तिची कृपा आपल्यावरती राहिल्यामुळे आपल्या उद्योग धंद्यामध्ये, आपल्या नोकरी मध्ये, आपल्या व्यवसायामध्ये सतत वाढ होत राहते. घरामध्ये सतत पैसे येत राहतात. याच प्रमाणे हनुमानाला सुद्धा लाल रंग प्रिय असतो आणि लाल रंगाचा धागा धारण केल्याने श्री हनुमान सुद्धा आपल्यावर प्रसन्न राहतात. आणि या 3 राशी आहेत की ज्या 3 राशींच्या लोकांनी लाल रंगाचा धागा धारण केल्यामुळे त्यांच्या वर श्री हनुमानाची कृपा राहते आणि माता लक्ष्मीची कृपा राहते.

या राशीतील पहिली रास आहे सिंह रास या राशीचे लोक हे ज न्म तः कर्तुत्ववान आणि वीर असतात पराक्रमी असतात मात्र कधी कधी कर्मयोग आडवे येतंच आणि मागच्या ज-न्मी काही चुकीची कामं केलेली असतील काही पाप कर्म केलेली आसतील त्या पापकर्मांचे फळ म्हणून त्यांना या ज-न्मामध्ये अनेक कष्टांना सामोर जावे लागते.‌ ते खूप धैर्यवान आहेत आणि मोठा पराक्रम गाजवण्याची क्षमता आणि ताकत त्यांच्यात आहे मात्र कर्म योग त्यांच्या आडवे येतात आणि या कर्म योगा पासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी लाल रंगाचा धागा मंगळवारच्या शुभ दिवशी धारण करावा.

दुसरी राशी आहे कर्क राशी या राशीचे लोक कष्टाळू असतात त्यांनी कोणत तर एक काम हातामध्ये घेतल तर ते काम अगदी झटपट पूर्ण होत आणि अतिशय कौशल्यपूर्वक सर्व बाबींचा विचार करून ते काम पूर्ण करतात अश्या लोकांनी सुद्धा त्यांच्या वर माता लक्ष्मी आणि श्री हनुमान यांची कृपा होण्यासाठी लाल रंगाचा धागा मंगळवारच्या दिवशी धारण करावा. असे केल्याने पैसा, संपत्ती त्यांच्या जीवनात चांगल्या प्रकारे येते.

त्याचबरोबर तिसरी रास आहे मिथुन या राशीचे लोक जन्मतः खुपचं चंचल असतात हे लोक अतिशय बुद्धिमान असतात कोणताही विषय अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगू शकतात मात्र मित्रांनो या राशीचा एकच जो दुर्गुण आहे तो म्हणजे चंचलता की ते कोणत्याही कामावरती ठाब राहत नाहीत. परिणामी होत काय या लोकांना कधी कधी अपयशाचा सामना करावा लागतो. यांची कीर्ती तर मोठी असते पण यश खूप नसत आणि म्हणून अश्या लोकांनी आपल्या हातामध्ये शुक्रवार च्या दिवशी लाला रंगाचा धागा बांधणे हे अतिशय शुभ मानलं जातं. जोतिषशास्त्र नुसार शुक्रवार च्या दिवशी लाला धागा बांधल्याने अश्या लोकांच्या मनातील चंचलता कमी होते.

कोणतंही काम ते हाती घेतील त्या कामामध्ये त्याच मन स्थिर राहत. आणि ज्या ठिकाणी हे काम करतात त्या ठिकाणी आपल्या कामाचा शिक्का उमटवतात या राशीचा एकच दुर्गुण आहे तो म्हणजे चंचलता की ते कोणत्या गोष्टीवर ठाम राहत नाहीत परिणामी होत काय बऱ्याच वेळेस अपयशाचा सामना करावा लागतो. यांची कीर्ती खूप मोठी असते पण यश फार कमी येत आणि म्हणून अश्या लोकांनी आपल्या हातामध्ये शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचा धागा धारण करावा त्यांच्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी हा लाल रंगाचा धागा अतिशय शुभ मानला जातो. तर या 3 राशींच्या लोकांनी हा धागा परिधान करावा त्यांना याचे शुभ फळ मिळतात.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment