तळहातावर लिहा फक्त ‘हा’ एक शब्द आयुष्यात कधीच अपयश येणार नाही.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो प्रत्येक व्यक्ती हा ज्याचे त्याचे कार्य करत असतो. कधीकधी ही कामे पूर्ण होतात, तर कधी कधी कामांमध्ये अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. आपल्याला कामात अपयश येते. या कामात आलेल्या अडचणी सोडवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करीत करतो. कोणाचा सल्ला घेऊन हे केल्याने आपले काम पूर्ण होईल.

अशाप्रकारे आपण ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न हा करतोच. आपल्या कामात आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आपण कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यासाठी तयार असतो. मग कितीही प्रयत्न केले तरी देखील आपण यशस्वी राहतो. आपल्याला त्या कामात यश येत नाही. आज मी तुम्हाला अशाच काही प्रश्नांवर, समस्यावर उपाय सांगणार आहे.

हा उपाय केल्याने आपल्या सर्व अडचणी समस्या दूर होऊन आपणाला ते त्यात यश प्राप्त होईल. जर समजा आपले एखादे काम रखडले असेल व ते पूर्ण करण्यासाठी आपणाला एखाद्या व्यक्तीच्या मागे लागावे लागत असले किंवा सरकारी ऑफिसच्या वाऱ्यादेखील कराव्या लागत असतील तर हे काम पूर्ण होण्यासाठी आपण काय करावे असा प्रश्न जर आपणाला पडत असेल.

तर या कटकटी मधून आपली सुटका कधी होईल, आपल्या समस्या कधी दूर होतील असा आपल्याला सारखा विचार येत असतो, सारखे वाटत असते. आपल्या कामात जर आर्थिक वादविवाद होत असतील, जमिनीच्या संदर्भात काही वाद असतील आणि या वादाच्या संदर्भात त्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला भीती वाटते. या ठिकाणी जाताना आपल्या मनामध्ये एखादी असुरक्षिततेची भावना मनामध्ये निर्माण झालेली असते.

त्यामुळे आपणाला तेथे गेल्यावर बऱ्याच वेळा अपयश येते. तेथे जाण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये तेथे गेल्यावर निर्णय आपल्या बाजूने लागेल की दुसऱ्या व्यक्तीच्या बाजूने लागेल या अनेक विचाराने आपले डोके भांबावून जाते .अशा कामासाठी बाहेर पडताना आपल्याला एक विधी करायचा आहे.

तो विधी केल्यानंतरच आपण घराच्या बाहेर पडावयाचे आहे हा उपाय करताना आपल्याला एका खोलीमध्ये बसावयाचे आहे. कारण हा उपाय करताना आपणाला कोणत्याही प्रकारचा दंगा येता कामा नये. म्हणजेच आपल्या आसपास कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसला पाहिजे . हा उपाय करण्यासाठी आपणाला जमिनीवर बसायचे आहे.

जमिनीवर बसायचे शक्य नसल्यास खुर्चीवर किंवा सोप्यावर देखील बसू शकता. हा उपाय करत असताना आपणाला शुक्री मुद्रे मध्ये बसायचे आहे. आता शुक्री मुद्रा म्हणजे कसे बसायचे. तर आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवावेत .आपले दोन्ही हात हे आकाशाच्या दिशेला करावेत व आपल्या हाताची बोटे एका ठिकाणी घट्ट मिटवावीत आणि त्याला मोदकासारखा आकार येईल अशी बोटे करावीत.

शुक्र मुद्रा केल्यानंतर आपल्याला दहा वेळा प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम करायचे झाल्यानंतर आपल्याला आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये चिमटा काढावयाचा आहे आणि एक श्वास घ्यावयाचा आहे. असे आपणाला दहा वेळा दहा चिमटे काढायचे आहेत आणि दहा वेळा श्वासोच्छवास घ्यायचा आहे. असे केल्याने आपली अवस्था ही सामान्य होते आणि आपल्या मनावरील ताण कमी होतो.

असे केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ शांत बसावयाचे आणि एका मंत्राचा आपणाला जप करायचा आहे. आता तो मंत्र कोणता आहे तो मंत्र म्हणजे लिम. लिम लिम लिम या मंत्राचा आपणाला जप करायचा आहे. हा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे .ज्यावेळी आपण शुक्रीय मुद्रामध्ये बसलेलो असतो त्याच वेळेला आपल्याला या मंत्राचा जप करावयाचा आहे .

या मंत्राचा 108 वेळा जप करून झाल्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये अष्टगंध घ्यायचे आहे. त्या अष्टगंधा मध्ये थोडेसे पाणी घालून त्या अष्टगंधा ची शाही करायची आहे. त्या अष्टगंधाच्या शाहीने या मंत्राचे अक्षर लिहायचे आहे. जर आपण उजव्या हाताने काम करीत असलो तर डाव्या हातावर या मंत्राचे अक्षर लिहायचे आहे आणि जर डाव्या हाताने काम करीत असाल तर उजव्या हातावर हा मंत्र लिहायचा आहे.

लिहिलेला मंत्र दुसऱ्यांना दिसतोय की काय याची काळजी करायची नाही. कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जात असताना हा मंत्र आपल्या हातावर लिहून निसंकोचपणे बाहेर पडायचे आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामात अडचणी येत असेल किंवा त्या कामात आपल्याला अपयश म्हणजेच आपण त्या कामात यशस्वी होणार नाही.

याची जर तुम्हाला शंका वाटत असेल तर त्या कामाला जाताना तुम्ही हा मंत्र आपल्या हातावर लिहून मग त्या कामाला जायचे आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या कामातील अपयश हे यशात बदलून जाईल व आपल्या मनातील नकारात्मकता देखील नष्ट करून टाकेल. आपला आपल्या मनावर ताबा राहील आणि सकारात्मक तेला देखील प्राधान्य मिळेल.

हा उपाय केल्यानंतर येणाऱ्या समस्यांना आपण सामोरे जाऊ आणि संकटावर मात करून त्यात आपण यशस्वी नक्कीच होईल. आपला विश्वास देखील वाढत जाईल.जर तुम्हाला देखील जर कामात अडचणी येत असतील किंवा त्या कामात तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment