लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी.. या 3 राशींच्या लोकांनी हातात नक्की बांधावा लाल धागा..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, लाल रंग हा माता लक्ष्मींचा कारक रंग मानला जातो म्हणूनच लाल रंगाचा मौली धागा आपण हातामध्ये बांधायला हवा त्यामुळे माता लक्ष्मींचा कृपाआशिर्वाद आपल्यावर कायम राहत‌ असतो. म्हणूनच लाल रंगाचा धागा आपण हातामध्ये बांधला तर त्या मुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. तिची कृपा आपल्यावरती ...
Read more

नशिबवान व्यक्ती कोणत्या दिवशी जन्माला येतात.??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, सुरूवात करुयात रविवार पासुन, ज्या पण व्यक्तींचा जन्म रविवारच्या दिवशी होतो. त्यांच्या वर सुर्यदेवांची भरपूर कृपा असते.!! या दिवशी जन्मलेली व्यक्ती सूर्या समान तेजस्वी असते. त्याचबरोबर नशीबवान देखील असते.., भाग्यशालीही असते, त्या व्यक्तींना दीर्घायुष्य प्राप्त होत असते. आणि मित्रांनो त्यांचा स्वभाव मुळातच शांत असतो. आणि या ...
Read more

नवरात्रीचा दिवस तिसरा कारा या मंत्राचा जप वाईट शक्तींचा होईल नायनाट.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते, तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी तिची पूजा केली जाते.या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्र प्रविष्ट होते आणि चंद्र घंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. विविध प्रकारच्या दिव्य आवाज ऐकायला येतो, हे ...
Read more

स्त्री आकर्षण.!! घरात वे’श्या आणली म्हणून स्वामी महाराजांची अवकृपा झाली.!! मग नंतर..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, एके दिवशी मामलेदार गणेश हरी सोहने यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. स्वामी महाराज देखील तिथे उपस्थित होते. मध्यरात्रीची वेळ झाली होती. यातच थोडाफार पाऊस पडत होता. यातच स्वामी महाराज उठले व घराबाहेर जाऊ लागले. स्वामी महाराज घरा बाहेर जात आहे हे पाहून लगेचच गणेश ...
Read more

आयुर्वेदात संध्याकाळी 4 नंतर फळे खाण्यास मनाई आहे.. जाणून घ्या त्यामागील कारण.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! फळे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा प्रमुख स्त्रोत आहे. निरोगी राहण्यासाठी डॉक्टर रोज फळे खाण्याची शिफारस करतात.  यासाठी एक अतिशय लोकप्रिय म्हण आहे – ‘ दिवसाला एक सफरचंद खा, डॉक्टरांपासून दूर रहा’. सोप्या भाषेत सांगायचे तर रोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर राहतात.  त्याचबरोबर रोज दोन ताजी फळे खाल्ल्याने तुम्ही ...
Read more

माता दुर्गांची नऊ रुपं.. दुर्गामातेच्या 9 अवतारांचे महत्त्व येथे जाणून घ्या.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! आज या लेखात आम्ही तुम्हाला दुर्गा मातेच्या 9 अवतारांची कथा सांगणार आहोत. 1) शैलपुत्री – शैलपुत्री हे दुर्गादेवीचे पहिले रूप आहे. ती हिमालय – पर्वतांच्या राजाची मुलगी आहे. राजा हिमालय आणि त्यांची पत्नी मेनका यांनी अनेक तप केले, परिणामी आई दुर्गा त्यांची मुलगी म्हणून पृथ्वीवर अवतरली. नंतर ...
Read more

‘ही’ एक गोष्ट तुम्हाला प्रचंड मानसिक बळ देईल..!! स्वामींच्या मात्र दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, स्वामी अक्कलकोटी नगरीत येण्यापूर्वी स्वामी महाराज मोगलाई येथील राजुर प्रांतीय आले होते. तेथेही महाराज एका लहानशा जुन्या मठात राहत होते. येथे स्वामिनी असंख्य लीला केल्या स्वामींच्या या दिव्य वास्तव्याने या मठाची भरभराटी होऊ लागली. स्वामी महाराज हे अवतारी आहेत. स्वामींच्या दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो अशी दृढ ...
Read more

सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर काय केले पाहिजे.?? वाचा थोडक्यात पण महत्त्वाची माहिती.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, सकाळी- सकाळी उठल्यानंतर असे कोणते काम केले पाहिजे ज्यामुळे आपले जीवन सकारात्मक होईल. आपल्या जीवनात सकारात्मक व नकारात्मक गोष्टी असतात. शास्त्रांमध्ये सकारात्मकतेला सुखाशी जोडलेले असते. म्हणूनच या वेळेला आपल्याला सकाळी सकारात्मक विचार प्राप्त होईल, त्यावेळी आपल्या जीवनात सुख समाधान शांती प्राप्त होईल आणि ज्या वेळेस आपल्या ...
Read more

9 ऑक्टोबर मोठा शनिवार करा स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळा बोला हा मंत्र..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर आपल्या हिंदू धर्मात सर्वच उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. घटस्थापना म्हणजे एका मडक्यामध्ये धान्य पेरले जाते त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज ...
Read more

स्वामींच्या आशीर्वादाने या ६ राशीचे नशीब चमकणार..!! पुढील १० वर्षे जोरात असेल यांचे नशीब यांना स्वामी नेहमी साथ देतील..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज चंद्राचा संचार दिवस-रात्र मीन राशीत असेल. बुध कन्या राशीतून निघून शुक्रच्या तूळ राशीत संक्रमण करेल. शुक्र अजूनही तूळ राशीत आहे, त्यामुळे शुक्र आणि बुध यांचा संयोग अनेक राशींसाठी खूप शुभ राहील. कर्क राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या सर्वांसाठी दिवस कसा राहील, पाहा तुमच्या ...
Read more