वाढत्या वयाने तिच्या सुंदरतेला ही कमी केलेले आहे पण हा तर प्रकृतीचा नियमच आहे.
बॉलीवुड चमकता सितारा म्हणजेच अमिताभ बच्चन यांचे नाव जुळते. अमिताभ बच्चन हे त्यांच्या सुपरहिट चित्रपटांसाठी गाजलेले अभिनेते आहेत. त्यांच्या चित्रपटांनी आणि गाण्यांच्या प्रसिद्धीने सगळीकडे प्रसिद्धी मिळवली. यातूनच अमिताभ बच्चनचे सुपरहिट गाणे ‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे तर तुमच्या लक्षात असेलच. १९९१ साली आलेला चित्रपट ‘हम’ याने देशभर प्रसिद्धी मिळवली होती. या गाण्यातील अमिताभच्या खूप नृत्याच्या ...
Read moreश्रीलंकेतील क्रिकेटचे भविष्य चांगले नाही म्हणून..या अष्टपैलू खेळाडूंनी श्रीलंका संघ सोडण्याचा घेतला निर्णय
श्रीलंका क्रिकेट जगताला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का बसण्याच्या मार्गावर आहे. मायभूमीत इंग्लंडच्या हातून २-० ने क्लिन स्विप झाल्यानंतर आता श्रीलंकाचे बरेच क्रिकेटपटू आपला देश सोडून दुसऱ्या देशाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या विचारात आहेत. अनेकांनी अमेरिका क्रिकेट संघात सहभागी होण्याचे मन बनवले असल्याचे सांगण्यात येत आहे. या वृत्ताने श्रीलंकेसह संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रीलंका क्रिकेट ...
Read moreफक्त 90 च्या दशकांतील मुलांनाच ही टिव्ही सिरियल आठवत असणार..
आज मनोरंजनाच्या दुनियेत नवनविन पर्याय खुले आहेत.. वर्चुअल ग्राफिक्स सारखं तंत्रज्ञान त्या काळी नव्हतं पण तो काळ खुप वेगळा होता. तेव्हा मोजकेच टिव्ही शो असायचेत पण मनोरंजनाने भरपूर असायचे. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न 90 च्या दशकांतील या लुप्त होऊन गेलेल्या आठवणी साठी … सुपरमॅन हा पहिला खरा सुपरहीरो आहे, जो सर्वात शक्तिशाली आणि किफायतशीर ...
Read moreसध्याच्या यंग जनरेशन चा फर्स्ट क्रश असलेली ही साऊथ ची अभिनेत्री करतेय बॉलीवूड मध्ये दमदार एंट्री
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध स्माइली रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिका, सिद्धार्थ मल्होत्रासह ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनु बागची करणार आहे. नुकतेच रश्मिका मंदानाने या चित्रपटाच्या कामाला सुरूवात केली आहे. रश्मिका मंदाना हिने नुकतेच तिच्या बालपणीचा सांस्कृतिक कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ...
Read moreवजन वाढण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात या फळांचा रस करा समाविष्ट..
फळांचे रस आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे, पण हे आपणांस क्वचितच माहिती असेल की वेगवेगळ्या फळांच्या रसाचे सेवन करून बऱ्याच आजारांचे उपचार घरीच बसल्या करता येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या – 1 वजन वाढविण्यासाठी – वजन वाढविण्यासाठी दुग्ध कल्प खूप फायदेशीर असत. सुके मेवे (ड्रायफ्रूट्स), गव्हाचा रस आणि इतर सर्व ...
Read moreआर के स्टुडिओ आणि घर वाचविण्यासाठी राजकपूर खेळले होते बॉबी नावाचा ‘जु’गार’
अभिनेता ऋषी कपूर यांचे ल्यूकेमिया या आ’जाराशी दीर्घकाळ यु’द्धानंतर 30 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. पण, अभिनेत्याने आपल्या कामासह त्याच्या मागे मोठा वारसा सोडला. आजोबा पृथ्वीराज कपूर आणि वडील राज कपूर यांच्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत जबरदस्त यश मिळवणाऱ्या कपूरस् ची ती तिसरी पिढी होती. अगदी लहान वयातच, मेरा नाम जोकरमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार ...
Read moreभारतात 4000 वर्षांपूर्वी धातूचा रथ अस्तित्वात होता पण हे सत्य जाणिवपूर्वक लपविले गेले
आपण ऐकलं असेलच भारतीय आयुर्वेद शास्त्राची कॉपी बऱ्याच देशांनी केली आहे. अक्षरशः लाकुड जळून झालं की जी राख उरते ती राख सुद्धा ऑनलाईन मार्केटमध्ये विक्री साठी येऊन गेलीय… असो.. विषय फक्त हा आहे की तुम्ही हे खूपदा ऐकलं असेल की भारतातून सोन्याचा धूर निघायचा! आपल्या देशातली सभ्यता, संस्कृती खूप प्राचीन आहे, सुबत्ता असलेल्या आपल्या देशावर ...
Read moreइंदिरा गांधींबद्दल 9 मनोरंजक तथ्ये
इंदिरा गांधीना आयुष्यभर अनेक रूपांत ओळखलं जातं. 70 च्या दशकात भारताची आयर्न वूमन, एकमेव महिला पंतप्रधान, कॉंग्रेसचा आत्मा. त्या जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या आणि त्यांचा वारसा निर्माण करण्यासाठी भारतीय इतिहासातील सर्वात लक्षात राहणाऱ्या नावांपैकी एक होत्या. जरी इंदिरा गांधींबद्दल सामान्यत: ज्ञात तथ्ये आहेत. परंतु आम्ही प्रसिद्ध राजकारणी म्हणून त्याचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची कौशल्ये समजून ...
Read moreकुठल्याही स्त्रीला तिच्या या वैयक्तिक गोष्टींबद्दल कधीही विचारण्याचं धाडस कधीही करु नका..!!
तुम्हाला माहीतीय नाराज होणं ही स्त्रियांची सर्वात आवडती सवय आहे. एखाद्याने काहीतरी म्हंटले की लगेच नाराज व्हायचे आणि मग रुसून बसायचे असा स्त्रियांचा स्वभाव असतो. स्त्रिया कधी कोणत्या कारणांवरून नाराज होतील हे सांगता येत नाही. बऱ्याच वेळा आपण त्यांना चांगले बोललो तरीही नाराज आणि वाईट बोललो तरीही त्या नाराजच. पुरुषाने बोललेल्या एखाद्या गोष्टीला त्या कश्याप्रकारे ...
Read moreअसा एकही गड़ नाही ज्याच्या पायरीवर यांनी माथा टेकला नाही..
सर्व प्रथम हजार किल्ल्यांची मनसबदारी मिळविलेल्या ॲड. मारुती (आबा) गोळे यांना मानाचा मुजरा… त्यांनी २०१२ मध्ये सिंहगड पाहिला. तिथून गडकोटांची ओढ निर्माण झाली आणि आठ वर्षांत एक हजार गडकोटांची पायधूळ मस्तकी घेऊन सहस्रदुर्गवीर होण्याचा मान पटकावला. देशभरातली विविध राज्ये आणि १४ देशांतील मिळून एक हजार गडकोट पाहणारे नाव आहे, पुण्यातील पिरंगुट येथील दुर्गअभ्यासक ॲड. मारुती ...
Read more